शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल, जिल्हाधिकाऱ्यांचे दौरे संपले; महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:44 IST

महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूककोंडीचे रडगाणे कायम आहे.

सुनील घरत

पारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम, वाढती वाहतूककोंडी, माती भराव याबाबत अलीकडेच पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके यांनी महामार्गाचा घोडबंदर ते डहाणू असा दौरा केला. या दौऱ्यानंतर लगोलग राज्यपाल रमेश बैस यांनी पालघर दौरा केला, मात्र त्यानंतरही महामार्गावरील मालजीपाडा ते चिंचोटी या दरम्यान खराब रस्त्यामुळे वाहतूककोंडी कायम असल्याने ती सुटणार तरी कधी? असा प्रश्न वाहनचालक व प्रवासी यांना पडला आहे.

महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहतूककोंडीचे रडगाणे कायम आहे. जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके व राज्यपालांनी पालघरचा दौरा केल्यानंतर सुरक्षा म्हणून वाहतुककोंडीची समस्या दोन दिवस निवळली होती, मात्र हे दौरे संपल्यानंतर पुन्हा एकदा महामार्गावर वाहतूककोंडीचे रडगाणे कायम सुरू झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गावरील समस्यांचा आढावा घेतल्यानंतर महामार्गावर खड्डे भराव मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र या खड्डे भराव मोहिमेत केवळ खड्डे बुजवण्याची थुकपट्टी सुरू आहे. महामार्गावरून वसई-विरारपासून घोडबंदर गाठण्यासाठी किमान 2 तास लागतात. त्यात पावसाची संततधार असेल तर कोंडीत आणखीच वाढ होते. या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चाकरमानी व वाहतुकदार अक्षरश: मेटाकुटीला आला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार