शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वसईतील प्लास्टिक कंपन्यांना भीषण आग

By admin | Updated: April 2, 2016 02:58 IST

वसई पूर्वेच्या औदयोगिक वसाहतीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन प्लास्टीक कंपन्या जळून खाक झाल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवितहानी

वसई पूर्वेच्या औदयोगिक वसाहतीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन प्लास्टीक कंपन्या जळून खाक झाल्या. या आगीत कुठल्याही प्रकारची जिवितहानी झालेली नसली तरी दिड कोटी रूपयांच्या मालत्तेचे नुकसान झाले आहे. वसईच्या पूर्वेला औद्योगिक वसाहत आहे. तेथील व्हिक्टोरी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील प्लास्टिक बनविणाऱ्या कंपनीला गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. गाळा क्रमांक ५ व ६ या कारखान्याला आगीने वेढले. प्लास्टिक असल्याने आगीने लगेच पेट घेतला. ही आग बाजूला असलेल्या श्रीजी व पूर्णिमा प्लास्टिक या दोन कंपन्यांनात पसरली. आगीच्या ज्वाळा एवढ्या मोठ्या होत्या की काही क्षणातच तिन्ही कंपन्या भस्मसात झाल्या. आगीची माहिती मिळताच वसई - विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे एकूण ५ बंब मागवण्यात आले होते. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. आगीचे रौद्र रूप पाहता मीरा भार्इंदरच्या अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच आयुक्त सतीश लोखंडे, अग्निशमन दल प्रमुख भरत गुप्ता मोटारसायकलवरून घटनास्थळी पोचले.