शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Tauktae Cyclone : तौक्ते चक्रीवादळाचा फटका; आमदार हितेंद्र ठाकूर यांनी घेतला वसई-विरार शहराचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 11:31 IST

पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले.

वसई - कोकण किनारपट्टीवर आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि त्यांने केलेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार शहराची पाहणी  करून आढावा घेतल्याची माहिती आजीव पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळचा वसईच्या किनारपट्टीलाही जोरदार तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले होते. वसई-विरार शहरात अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यामुळे वीज आणि पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.

पालघर, तसेच वसई-विरार शहराला या वादळाचा अधिक फटका बसला आहे. यात काही ठिकाणी पाणी साचले, 300 हुन अधिक झाडे उन्मळून पडली, मुख्य तसेच छोटे रस्तेदेखील बंद पडले. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. मुसळधार पावसानंतर अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा उद्भवू नये, यासाठी महापालिका प्रशासन स्तरावर नेमक्या काय उपाय योजना करता येतील, याच्या पाहणीसाठी वसईचे आमदार तथा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी बुधवारी सकाळी वसई-विरार शहराची पाहणी केली. 

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळHitendra Thakurहितेंद्र ठाकूरVasai Virarवसई विरार