शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ताडपत्री तहसील कार्यालयातच पडून; पालघर प्रशासनाचा असाही मुर्दाडपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:08 IST

तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत.

- सुरेश काटेतलासरी : तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने जनता भयभीत झाली आहे. भूकंपाच्या धक्क्याने घर कधी पडेल व आपल्याला जीव गमवावा लागेल या भीतीने ग्रामस्थ घरात न झोपता घराबाहेर उघड्यावर थंडीवाऱ्यात झोपत आहेत. पण याचे सोयरसुतक शासकीय यंत्रणेला नाही याचे जिवंत उदाहरण म्हणजे भूकंप पीडितांसाठी आलेल्या ताडपत्री आठ दिवस झाले त्या न वाटता तलासरी तहसील कार्यालयात पडून आहेत.तलासरी, डहाणू तालुक्यात भूकंप धक्क्याने ग्रामस्थ घराबाहेर आहेत. उशिरा झोपेतून उठलेल्या शासकीय यंत्रणेने या भागात तंबू टाकले पण त्याची संख्या नगण्यअसल्याने लोकांनी जिल्हाधिकाºयांकडे ताडपत्रीची मागणी केली जिल्हाधिकाºयांनी लोकांची मागणी तात्काळ मान्य करून तालुका महसूल कार्यालयात त्या पाठविल्या पण त्याचे भूकंप पिडितांना तत्काळ वाटप न करता त्या आठ दिवसांपासून तलासरी तहसील कार्यालयात पडून असल्याने त्याचा फायदा भूकंप पीडितांना होत नाही.- भूकंपाने ग्रामस्थ हैराण असताना त्यांना शासनाकडून म्हणावी तशी मदत अजून मिळालेली ती देण्यास यंत्रणा उदासीन आहेत त्याच प्रमाणे स्वत:ला आदिवासी समाजाचे पुढारी म्हणवणारेही याबाबत उदासीन आहेत कदाचित ते लोकांनी धक्का देण्याची वाट पाहत असावेत. याबाबत तलासरीच्या स्वाती घोंगडे यांनी सांगितले १७० ताडपत्र्या तलासरी साठी आल्या त्या पैकी ९६ ताडपत्री वाटप करण्यात आल्या बाकीच्या ताडपत्री नेण्यास गावचे सरपंच व ग्रामसेवक आलेच नाहीत.

टॅग्स :palgharपालघर