शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केळठण येथील भातशेतीच्या नुकसानीची डावखरेंकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:10 IST

शेतकऱ्यांना न्याय देण्याचे दिले आश्वासन

वाडा : तालुक्यातील केळठण येथील वेनस बायोक्यूटिकल या कंपनीच्या सांडपाण्यामुळे गोराड येथील २७ शेतकºयांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर पिण्याचे पाणी प्रदुषित झाले असल्याची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे यांनी गुरूवारी गोराड गावाला भेट देऊन भातशेतीची पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली.केळठण ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेनस बायोक्यूटिकल ही कंपनी आहे. या कंपनीत सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन घेतले जाते. या कंपनीतील सांडपाणी कंपनीने बाहेर सोडून दिल्याने शेतकºयांच्या भातशेतीत गेले. शेतात रासायनिक तवंग गेल्याने कित्येक एकर भातशेती धोक्यात आली आहे. सांडपाण्यामुळे दुर्गधी पसरली असून डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. शिवाय गावाला एकमेव पाणी पुरवठा करणाºया विहिरीतील पाण्यातही प्रदुषित सांडपाणी झिरपल्याने पाणीही दूषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या बाबतची माहिती आमदार निरंजन डावखरे यांना मिळताच त्यांनी गुरूवारी गोराड गावाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी संपूर्ण भातशेती जवळून पाहिली. दुषित झालेल्या विहीरीचे पाणीही प्रत्यक्षात पाहून त्याचे नमुने त्यांनीही घेतले. त्यानंतर उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व कर्मचाºयांकडून त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली.आदिवासी शेतकºयांच्या झालेल्या भातशेतीच्या नुकसानीबाबत पालघरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती दाखवून शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश कंपनीला देण्यात येईल अशी माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली.

टॅग्स :Niranjan Davkhareनिरंजन डावखरेRainपाऊसVasai Virarवसई विरार