शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

जव्हारच्या दोन विद्यार्थ्यांचे राज्यसेवा परीक्षेत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 00:19 IST

तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या पदावर निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.

जव्हार : महाराष्ट्र लोकसेवा अयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला असून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी जव्हार तालुक्यातील दोन विद्यार्थी शुभम मदने (राज्यात प्रथम, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे, तर वाळवंडा गावातील खडकीपाडा येथील कल्पेश चंदर जाधव (राज्यात दुसरा, अनुसूचित जमाती प्रवर्गातून) यांची तहसीलदार या पदावर निवड झाली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.या दोन्ही विद्यार्थ्यांनी जव्हारसारख्या आदिवासी दुर्गम भागातून शिक्षण घेऊन चांगले यश संपादन केले आहे. कल्पेश जाधव हे जव्हार तालुक्यातील वाळवंडा खडकीपाडा येथील असून त्याचे आई-वडील निरक्षर असूनही जिद्दीच्या जोरावर त्यांनी वयाच्या २१व्या वर्षी राज्य सेवा परीक्षेत यश संपादन करून पहिल्या प्रयत्नात सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यानंतर कल्पेश जाधव यांनी पुन्हा राज्य सेवा परीक्षा दिली असून आता त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे.जव्हार, मोखाडा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील शुभम मदने याचे वडील एसटी महामंडळात मेकॅनिकलचे काम करतात. आई गृहिणी तर वडिलांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. वडिलांची शिक्षणाविषयी इच्छा अपूर्ण राहिल्याने मनात खंत राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी शुभमने सलग अठरा तास अभ्यास करून हे यश मिळवले आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.>पालघर हा ग्रामीण आदिवासी जिल्हा असून आता ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवा स्पर्धा परीक्षांचा अवलंब करीत पुढे जात असल्याने मला खूप आनंद आणि गर्व वाटत आहे. अजूनही स्पर्धक तयार होऊन अधिकाधिक अधिकारी तयार व्हावेत, यासाठी आम्ही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ.- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा