शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

शांती गोविंद हायस्कूलचे विद्यार्थी बनले वारकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 20:38 IST

आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने नायगांव पूर्व येथील शांती गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठू माउली ची दिंडी काढून पांडुरंगाचे दर्शन घेतले. 

वसई  -  आज आषाढ एकादशीच्या निमित्ताने नायगांव पूर्व येथील शांती गोविंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठू माउली ची दिंडी काढून पांडुरंगाचे दर्शन घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या नामघोषात वाकिपाडा येथील हरिश्‍चंद्र विठ्ठल पाटील यांनी स्थापना केलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन चंद्रपाडा-वाकिपाडा येथून विद्यालयापर्यंत दिंडी काढली. या विठू माऊली च्या दिंडी सोहळ्यात शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे विश्वस्त हरेश भोईर, समाजसेवक हिराजी पाटील, विठोबा पाटील, दामोदर पाटील (शाकारी), विद्याधर पाटील तसेच मंदिराचे विश्‍वस्त प्रभाकर पाटील, संजय पाटील, पालक व इतर मान्यवर सहभागी होऊन त्यांनी या धार्मिक सोहळ्यासाठी सहकार्य केले. एकूणच चंद्रपाडा-वाकिपाडा भागात प्रथमच असा दिंडी सोहळा पाहून ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अपार कौतुक केले.     

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीVasai Virarवसई विरार