शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

वसईतील 35 गावे वगळण्याच्या निर्णयाच्या आठवणीसाठी मी वसईकर अभियानाचे मुखपट्टी मौन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 19:00 IST

Vasai News : गांधी जयंतीचं औचित्य साधून या  कार्यक्रमाची सुरुवात वसईत झाली.

आशिष राणे

वसई - वसईत 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती निमित्त मी वसईकर अभियानाने वसई विरार महानगरपालिकेतून 35 गावे वगळण्यासाठी ग्राम स्वराज्य अभियान राबवित तोंडाला मुखपट्टी बांधून मौन धारण करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वसईकरांना महापालिकेतून 35 गावे वगळण्यासाठी दिलेल्या शब्दाची स्मरणांजली देण्यात आली.

2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून या  कार्यक्रमाची सुरुवात वसईत झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधीजी यांना पुष्प अर्पण करण्यात आले.  मुखपट्टी मौन या कार्यक्रमाला मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, मार्गदर्शक विजयजी पाटील,मार्गदर्शक विनायकजी निकम, कार्याध्यक्ष वकील सुमित डोंगरे, सचिव वकील अनिल चव्हाण, नितिन म्हात्रे, किरण शिंदे,व 35 गावाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारUddhav Thackerayउद्धव ठाकरे