शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वसईतील 35 गावे वगळण्याच्या निर्णयाच्या आठवणीसाठी मी वसईकर अभियानाचे मुखपट्टी मौन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 19:00 IST

Vasai News : गांधी जयंतीचं औचित्य साधून या  कार्यक्रमाची सुरुवात वसईत झाली.

आशिष राणे

वसई - वसईत 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती निमित्त मी वसईकर अभियानाने वसई विरार महानगरपालिकेतून 35 गावे वगळण्यासाठी ग्राम स्वराज्य अभियान राबवित तोंडाला मुखपट्टी बांधून मौन धारण करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वसईकरांना महापालिकेतून 35 गावे वगळण्यासाठी दिलेल्या शब्दाची स्मरणांजली देण्यात आली.

2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून या  कार्यक्रमाची सुरुवात वसईत झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधीजी यांना पुष्प अर्पण करण्यात आले.  मुखपट्टी मौन या कार्यक्रमाला मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, मार्गदर्शक विजयजी पाटील,मार्गदर्शक विनायकजी निकम, कार्याध्यक्ष वकील सुमित डोंगरे, सचिव वकील अनिल चव्हाण, नितिन म्हात्रे, किरण शिंदे,व 35 गावाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारUddhav Thackerayउद्धव ठाकरे