शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोराड परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 00:42 IST

वर्षभरापासून निंबवली - केळठण रस्त्यावर येथील मोरीला मोठे भगदाड पडले आहे.

वाडा : वर्षभरापासून निंबवली - केळठण रस्त्यावर येथील मोरीला मोठे भगदाड पडले आहे. आता हे भगदाड अधिक रुंदावले असून ते अधिक धोकादायक बनले आहे. यामुळे वाडा तालुक्यातील गोराड, नांदनी, निंबवली या आदिवासी तसेच दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

नांदणी, गोराड, निंबवली येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांच्यासाठी गणेशपुरी येथे बाजारहाट करण्यासाठी आणि शाळेत जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. पण, सध्या या रस्त्यामुळे येथून वाहन चालविणे मोठे धोक्याचे बनले आहे.

वाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तसेच मोरीवर पडलेल्या खड्ड्यांबाबत येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्र ारी केलेल्या आहेत. पण या तक्र ारींची दखल आजवर घेतली गेलेली नाही. निंबवली येथे सहशिक्षक असलेले महेश काचरे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने या धोकादायक खड्ड्याच्या आजूबाजूला दगड ठेवून पुढे धोका असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही धोका टळला असून तातडीने याचे काम करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी