शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पाच कोटींच्या रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 03:21 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन साकार होणाऱ्या मासवन नागझरी रस्ता पुर्णपणे उघडला असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे.

- आरिफ पटेलमनोर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन साकार होणाऱ्या मासवन नागझरी रस्ता पुर्णपणे उघडला असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडत आहे. या वर्षी २० जानेवारी ही या रस्त्याच्या पुर्णत्वाची तारीख होती मात्र, जागोजागी अपुर्ण काम त्यात निकृष्ट दर्जा यामुळे ५,५,८५००० कोटी निधी मंजूरीच्या या रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे.पंचक्रोशीतील हजोरो नागरिकांना व विषेश करुन गरोदर महिला व रुग्णांना या रस्त्यावरुन जातांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यातच या रस्त्यावरील अनेक मोºयांचे कामही अर्धवट असल्याने ठेकेदार आर. के. सावंत यांना काळ्या यादीत का टाकू नये असा प्रश्न सागर पाटील यांनी विचारला आहे. या प्रकरणी अधीक्षक अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ठाणे कार्यालय यांना लेखी तक्रार करण्यात आली आहे.हा रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेला असून वर्क आॅर्डर व स्पेसिफिकेशन प्रमाणे काम न झाल्याचाच पुरावा आहे. डांबरापेक्षा काळ्या आॅईलचे प्रमाण अधिक तसेच खडीचे थर ठरल्या प्रमाणे न अंथरल्याने तो निकृष्ट दर्जाचा बनला आहे. दरम्यान या योजनेचे सहायक अभियंते तुषार बदानी यांनी सारवासारव करताना तेथून ओव्हर लोड गाड्या चालतात असे कारण दिले आहे. दरम्यान, रस्त्याचा दर्जा त्याच्या वापरावर आधारीत असल्याने ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Potholeखड्डेVasai Virarवसई विरारroad transportरस्ते वाहतूक