शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ऐनदिवाळीत मजुरांवर संक्रात, रोजगार हमीची पाठ, जीएसटीमुळे शहरांचे दरवाजे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 03:09 IST

पावसाने शेवटी शेवटी घात केल्याने येथील आदिवासी शेतक-याचे अक्षरश: कंबरडे मोडले असून शेतमजुरांवरही ऐन दिवाळीमध्ये संक्रात आली आहे.

हुसेन मेमनजव्हार : पावसाने शेवटी शेवटी घात केल्याने येथील आदिवासी शेतक-याचे अक्षरश: कंबरडे मोडले असून शेतमजुरांवरही ऐन दिवाळीमध्ये संक्रात आली आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून कामे मिळत नाहीत त्यामुळे घरात आहे ते धान खाऊन आला दिवस ढकलला जात आहे.तालुक्यातील एकुण लोकसंख्येचा विचार करता सरकारी नोकरवर्ग व स्थानिक व्यापारी वगळता आदिवासी समाज मोठ्या संख्येने पहावयास मिळतो. शेती हा मुख्य व्यवसाय असून शासकीय योजनांचा मोठा आर्थिक आधार असतो. शेतीचा हंगाम संपला की, शहराकडे जाऊन रेती बंदर, इमारत बांधणी व्यवसाय व विविध कं पन्यामध्ये किरकोळ कामे केली की पोटा पुरते मिळते व गावी पाठवालया काही पैसे शिल्लक राहतात. मात्र, जीएसटीमुळे शहरी भागातील व्यवसाय रोडावल्याने येथील बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. रोजगाराबाबत जिल्हाधिकारी, संबंधित यंत्रणा, प्रकल्प कार्यालय यांनी कोणतेही पाऊल न उचलल्याने हाताला काम नाही, पावसाने दगा दिला आणि शहराकडे जीएसटीचा फटका बसल्याने आर्थिक पेच आहे. दिवाळी सणाकरीता किराणा सामान, कपडे, चप्पल, घराला रंगरंगोटी आदी वस्तू खरेदी करीता बाजारपेठ सज्ज होत्या. मात्र यंदा दुकानदारांनीही मालाचा साठाही कमी केला होता.>व्यापाºयांना होता मंदीचा अंदाज : जव्हार तालुक्यात मंदीचे वातावर असल्याचा अंदाज व्यापाºयांना होता. त्याचा धंदा पुरेपुर या खेडोपाड्यातील आदिवासी बांधवावर अवलंबून होता व त्यांना रोजगार नसल्यामुळे यंदाची दिवाळी आंधारातच जाणार त्यामुळे व्यापारी वर्गानेही माल कमी प्रमाणात खरेदी केले होता. असल्यामुळे बाजारपेठही मंदावला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी