शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

पावसाने फिरवले ५०० कोटी रुपयांवर पाणी

By admin | Updated: June 20, 2015 12:58 IST

शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - शुक्रवारच्या पावसानं नुसतं मुंबईचं जीवनमान ठप्प केलं नाही तर दुकानदारांचं सुमारे ५०० कोटी रुपयांचं नुकसान केलं असा अंदाज या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून त्यातील जवळपास ८० टक्के दुकाने शुक्रवारी बंद ठेवावी लागली होती.
फेरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांच्या सांगण्यानुसार रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे बहुतेक दुकानांमधील कर्मचारी कामावर आले नाहीत, तसेच रस्ते ओस पडले होते आणि ग्राहकही फिरकत नव्हते. मुंबईमध्ये सुमारे ३.५ लाख दुकाने असून दिवसाला प्रत्येक दुकानाचे सरासरी उत्पन्न १० ते १५ हजार रुपयांचे आहे. त्यामुळे अंदाजे मुंबईकर दुकानदारांचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही दुकानांचे उत्पन्न दिवसाला लाखात आहे तर काहींचे हजारात आहे, परंतु सरासरी १० ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न आहे असे ते म्हणाले.
दुकानांमध्ये पाणी शिरुन अनेक ठिकाणी मालाचे नुकसानही झाले आहे, परंतु त्याची आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही त्यामुळे ते नुकसान वेगळेच आहे. दुकानांपाठोपाठ दुसरा मोठा धक्का हॉटेलांना बसला आहे. उपनगरांमधले चाकरमानी शहरात आलेच नाहीत त्यामुळे बहुतेक हॉटेल व रेस्टॉरंट ओस पडलेली होती असे आहारच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष निरंजन शेट्टी यांनी सांगितले. मुंबईतल्या प्रत्येक हॉटेलला हा फटका बसल्याचे शेट्टी म्हणाले.