शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भात आडवा, बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:54 IST

वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसई  - वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने अक्षरश शेतकºयांच्या शेताचे बांध तोडून पूर्ण शेतच वाहून नेले असल्याने नुकसानीचा आकडा मोठा आहे. वसईमध्ये जूनमध्येच पावासने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकºयांनी देखील पेरणीला जून मध्येच सुरु वात केली होती. मात्र, पावसाने पुन्हा एकदा बळीराजाचा विश्वासघात केला असून शेतामध्ये भाताच्या लोब्या आडव्या पडल्याने त्याच्या डोळ्यात आश्रु तरळले आहेत.पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपा पेक्षा खुजे असते. महिनाभर उन्ह खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होऊन योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात. त्यामुळे राबणीच्या व धूळ वाफ्याच्या पेरण्या आटोपण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र या शेतकºयाचा सर्व मेहनतीवर पावसाने पाणी फिरवले आहे.वसईत ५३५ मिमी पावसाची नोंद झाला आहे. आता शेतकर्याला भविष्याची चिंता सतावताना दिसून येत आहे. अनेकांनी कृषी विद्यापिठाकडून दर्जेदार बियाणे घेऊन त्याची पेरणी केली होती. या करीता विविध वित्त संस्था व बॅँकाकडून कर्जही घेतले होते. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयाची मेहनत व लावलेला पैसा वाया गेला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी