शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

भात आडवा, बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:54 IST

वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसई  - वसई मध्ये दोन तीन दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कारखानदार, दुकानदार यांच्या सोबतच शेतकºयांचे देखील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने अक्षरश शेतकºयांच्या शेताचे बांध तोडून पूर्ण शेतच वाहून नेले असल्याने नुकसानीचा आकडा मोठा आहे. वसईमध्ये जूनमध्येच पावासने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकºयांनी देखील पेरणीला जून मध्येच सुरु वात केली होती. मात्र, पावसाने पुन्हा एकदा बळीराजाचा विश्वासघात केला असून शेतामध्ये भाताच्या लोब्या आडव्या पडल्याने त्याच्या डोळ्यात आश्रु तरळले आहेत.पेरण्या पावसाच्या सुरवातीला उरकल्याने भात रोपात अनावश्यक उगवणाºया गवताचे प्रमाण अत्यंत कमी असते किंवा ते तयार होणाºया भात रोपा पेक्षा खुजे असते. महिनाभर उन्ह खाऊन तापलेल्या जमिनीची उब मिळून पेरलेल्या जास्तीत जास्त दाण्याची रोपे उगवतात व सशक्त होऊन योग्य वेळी लावणीसाठी तयार होतात. त्यामुळे राबणीच्या व धूळ वाफ्याच्या पेरण्या आटोपण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मात्र या शेतकºयाचा सर्व मेहनतीवर पावसाने पाणी फिरवले आहे.वसईत ५३५ मिमी पावसाची नोंद झाला आहे. आता शेतकर्याला भविष्याची चिंता सतावताना दिसून येत आहे. अनेकांनी कृषी विद्यापिठाकडून दर्जेदार बियाणे घेऊन त्याची पेरणी केली होती. या करीता विविध वित्त संस्था व बॅँकाकडून कर्जही घेतले होते. मात्र, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकºयाची मेहनत व लावलेला पैसा वाया गेला आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी