शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

वरोरच्या कोळंबी प्रकल्पाला विरोध

By admin | Updated: April 20, 2016 01:46 IST

वरोर गावात बंद पडलेला कोळंबी प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यामुळे विहीरी आणि बोअरवेलचे पाणी खारे होण्याची शक्यता असून

वसई : वरोर गावात बंद पडलेला कोळंबी प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून त्यामुळे विहीरी आणि बोअरवेलचे पाणी खारे होण्याची शक्यता असून शेतीच्या आणि बागायतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होणार असल्याने गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. डहाणू तालुक्यातील वरोर गावात चार वर्षांपासून बंद असलेला कोळंबी प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी मोठी खोदाई केली जात आहे. त्यासाठी खाडीचे खारे पाणी आणण्यासाठी मोठा नाला तयार करण्यात आला आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी याठिकाणी येऊन साचून राहते. या पाण्यामुळे आजूबाजूच्या विहीरी आणि बोअरवेलचे गोडे पाणी खारे होऊन गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई•भेडसावणार आहे. तसेच ते पिण्यास अयोग्य होणार आहे. तसेच खाऱ्यापाण्यामुळे शेतजमिनी आणि बागायतींच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे. ते काय कारवाई करतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.