शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

ग्रामसेवकांचा आता असहकार; आजपासून कामावर रुजू होणार, परंतु नॉन कोआॅपरेशनचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:58 IST

पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी अशोक पाटील हे २० आॅगस्ट रोजी रुजू होण्या पूर्वीच लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवून जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ह्यांनी २१ आॅगस्टपासून कामबंदला सुरुवात केली होती.जिल्ह्यातील एकूण ४७३ ग्रामपंचायतीमध्ये १० ग्रामविकास अधिकारी आणि ५२ ग्रामसेवकांची पदे रिक्त असून अनेक अधिकाºयावर २-२ ग्रामपंचायतींचा भार आहे. आधीच ग्रामपंचायती मधील घरकुले, शौचालय उभारणी ही कामे रखडली असून तसेच १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत निधी खर्च केला जात नसल्याने अनेक विकास कामे खोळंबण्याची शक्यता आहे.पालघरच्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच अशोक पाटील ह्यांच्या वर अनेक आक्षेप नोंदविले होते.... तर अशोक पाटलांवर कारवाई करण्यास मी सक्षमतलासरी, डहाणू सह अनेक तालुक्यातील ग्रामसेवकांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला नव्हता. काहींनी दोन चार दिवसानंतर हळूहळू कामावर येणे सुरू केले असून अनेकांची रुजू व्हायची इच्छा आहे. मात्र महाराष्ट्र युनियन कडून कारवाई होण्याची भीती असल्याने ते रु जू झाले नाहीत.ग्रामसेवकानी २१ आॅगस्ट पासून सुरू केलेल्या कामबंदची गंभीर दखल सीईओ मिलिंद बोरीकर यांनी घेवून त्यांना चर्चेला बोलाविले होते. अशोक पाटील यांनी कुठलेही नियमबाह्य काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास मी स्वत: सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.अशोक पाटीलांवरील आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगून अनेक विकास कामे, दाखले, रखडू नये म्हणून तात्काळ रु जू होण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाºयांनीही रजेवरील ग्रामविकास अधिकाºयांना नोटीसा बजावल्याचे गटविकास अधिकारी घोरपडेंनी सांगितले.काम बंद आंदोलन पुकारून बेकायदेशीररित्या सामूहिक रजेवर गेलेल्या सर्व ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक याच्या पगारातून रजेवर असलेल्या सर्व दिवसांचे पैसे कापून घेणार.-मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघरमुख्यकार्यकारी अधिकाºया सोबत झालेल्या चर्चे अंती आम्ही हे आंदोलन मागे घेत असून जनतेला वेठीस धरणार नाहीत. मात्र प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार नाहीत.- सुचित घरत, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना, पालघरआठ तालुक्यातील आकडेवारीतालुके ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकवसई ३१ १० १८पालघर १३३ ३३ ९७डहाणू ८५ ४२ ४१तलासरी २१ १७ ०४वाडा ८४ ०६ ६८विक्र मगड ४२ ०५ २५जव्हार ५० ०४ ३०मोखाडा २७ ०३ १८

टॅग्स :Vasai Virarवसई विरार