शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

राष्ट्रीय पेयजलच्या नळ पाणी योजना अपूर्णच; किरकोळ कामांचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:54 IST

या योजने अंतर्गत विहिरीची कामे झाली असली तरी त्यातील पाणी अजून गावकऱ्यांना मिळालेले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत.

विक्रमगड : परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई होऊ नये म्हणून सहा वर्षांपूर्वी येथे राष्टÑीय पेय जल योजने अंतर्गत टेटवाळी, उघाणीपाडा, हातणे, उटावली उपराळे या गावांमध्ये या योजनेची अम्मल बजावणी झाली असली तरी किरकोळ कामे अपुर्ण असल्याने योजना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही.या योजने अंतर्गत विहिरीची कामे झाली असली तरी त्यातील पाणी अजून गावकऱ्यांना मिळालेले नसल्याचे वास्तव आहे. पाण्याचा टाक्याचे काम, पाईप लाईन व काही किरकोळ कामे रखडलेली आहेत. मात्र, त्याबाबत ना जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाकडून उत्तर मिळत ना ग्रामपंचायती कडून अशी स्थिती आहे. या योजनांची कामे ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या असून यावर मोठ्याप्रमाणात खर्च झालेल्या असतानाही त्या अपुर्णच असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.या बाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता ग्रामसेवक संरपच व त्या समितीची बैठक नुकतीच झाली असून शिल्लक निधीतून उर्वरित कामे करण्याचे ठरले आहे. तसे न झाल्यास आवश्यक निधी पाणीपुरवठा विभागाच्या यांच्या खात्यात जमा करा म्हणजे या योजना पाणीपुरवठा विभाग पुर्ण करेल असे ठरले आहे. मात्र हे कधी होणार या बाबत ठोस माहिती मिळाली नाही. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्ची पडल्यानंतरही या योजना पडून राहत असतील तर हे गंभीर असल्याचे मा. क.प. चे किरण गहला यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी