शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

नरेश आकरे राष्ट्रवादीचे गटनेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 23:25 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी १६ सदस्य निवडून आलेल्या आणि क्र. दोनचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नरेश आकरे यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली. येत्या १८ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकूण ५७ सदस्यांपैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, बविआ ४ माकप ६ काँग्रेस १ व अपक्ष २ असे बलाबल आहे. जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरेंसह अन्य एक अपक्ष आणि काँग्रेसचा एक सदस्य असे सगळे मिळून राष्ट्रवादीचे एकूण संख्याबळ १७ होते. १८ फेब्रुवारीला होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसला स्पष्ट बहुमत (३५ सदस्य) प्राप्त होत असल्याने त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

राष्ट्रवादीच्या वतीने आज गटनेता निवडीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या समोर पार पडली. यात राष्ट्रवादीचे १४ सदस्य आणि २ अपक्ष असे मिळून १६ सदस्यांच्या गटांची नोंदणी करण्यात आली. आणि गटनेते पदाच्या निवडीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र