शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला, अवजड वाहनांची चाके अडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 16:10 IST

खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मंगेश कराळे

पहिल्याच पावसात मुंबई अहमदाबाद महामार्ग खचला असून वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शो रूम जवळ सूर्या पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे. माती खचण्याची ही गेल्या १० दिवसातील दुसरी घटना आहे. अवजड वाहनांची चाके रस्त्यात अडकल्याने मुंबई अहमदाबाद महामार्ग ठप्प झाला होता. सध्या खचलेला रस्ता दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. महामार्ग पोलिसांकडून वाहन बाजूला काडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दहा दिवसा पूर्वी घोडबंदर जवळ मीरा भाईंदरला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असताना माती धस्ली आणि त्यात जेसीबीसह त्याचा चालक माती खाली गाडला गेला होता. त्याचे पुढे काय झाले ते अजून समजले नाही. त्यातच मुंबई अहमदाबाद महामार्गावर सीमान्त काँक्रिटीकरण सुरु असल्याने अगोदरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असताना आता रस्ता खचल्याने त्याचा हि त्रास सहन करावा लागत आहे. येत्या पावसाळ्यात महामार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर खाद्याचे साम्राज्य असणार असल्याचे चित्र आता पासूनच दिसत आहे. त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गावरून प्रवास करताना सांभाळून करावा लागणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस