शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मीरा रोड : घोडबंदर परिसरात गटारात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 12:05 IST

मीरा रोड येथील काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदरच्या साईनाथ सेवा नगर परिसरात गटारात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मीरा रोड, दि. 20- काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदरच्या साईनाथ सेवा नगर परिसरात गटारात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  संजय रामकीसन कांगणे (वय 25 वर्ष) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला आहे.  साईनाथ सेवा नगर परिसरात राहणार संजय हा मंगळवारी ( 19 सप्टेंबर ) रात्री या गटारात पडला. जोरदार पावसामुळे हे गटार तुडुंब भरले होते. पावसाचा जोर तसंच साचलेलं पाणी ओसल्यानंतर त्याचा मृतदेह गटारात अडकलेला आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी संजयचा मृतदेह बाहेर काढला.

दरम्यान, संजय हा दारूच्या नशेत तोल जाऊन गटारात पडला असावा आणि या घटनेत त्याचा  बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती हाती आल्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही ते म्हणालेत. दरम्यान, उघड्या व नादुरुस्त गटारांकडे पालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आरोप करत यापूर्वी गटारात पडून मुलं तसंच मोठी माणसं किरकोळ जखमी झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.  

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार