शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मेट्रो वसई-विरार पर्यंत, सीएमचा आचारसंहिताभंग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 06:19 IST

मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले.

पारोळ - मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले. लोकलच्या प्रवासासाठी वसईकरांना त्रास सहन करावा लागत असल्याने मीराभार्इंदरपर्यंत मेट्रो येणार असल्याचे सांगून ते क्षणभर थांबले. उपस्थितांना उद्देशुन म्हणाले, तुमच्या मनातले मी जाणले आहे. आता तुम्हीही माझ्या मनातले समजून घ्या, अशा मार्मिक शैलीत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात विरार पर्यंत मेट्रो धावणार असल्याचे संकेत शनिवारी वसईत दिले.वसईतील एसटीची शहर बससेवा शिवसेनेच्या मंत्र्यांनी बंद केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रतिज्ञापत्र उच्चन्यायालयात शासनाने सादर केल्याचे सांगून वसईचा हरितपट्टा कायम ठेवणार असल्याचे महत्त्वपूर्ण आश्र्वासन देऊन, येथील जनतेस स्वतंत्र नगरपरिषद वा ग्रामपंचायत हवी असेल तर तसा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना आता दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूचे भांडवल करत आहे. त्यांच्या मुलाला फितवलं गेलं आहे. त्यांचे वनगा कुटुंबियांवरचे प्रेम बेगडी आहे. वनगा कुटुंबीय आमचेच आहे उद्या मातोश्रीची दारे बंद झाल्यावर श्रीनिवास आमच्याकडेच येणार. त्याला आमची दारे तेंव्हाही उघडी असतील, असे सांगितले. येथील कायदा सुवव्यस्था भक्कम करण्यासाठी पोलीस आयुक्तालय घोषीत केले असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस