शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा स्वत:चे आयुष्य चांगले घडवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 23:34 IST

चिराग कोटडिया : वसईत ‘जिंदगी की बुनियाद’ विषयावर व्याख्यान

वसई : विद्यार्थ्यांनी वाईट सवयी बदलून जाणीवपूर्वक चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. मोबाइलचा अतिवापर टाळा असे सांगून टीव्ही तसेच सोशल मीडियावर आपला वेळ वाया न घालवता तोच वेळ स्वत:चे आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावा. आणि सर्वांशी उत्तम सुसंवाद ठेवताना आई वडिलांनाही वेळ द्या, तेच तुमचे उत्तम मार्गदर्शक असल्याचे चिराग कोटडिया यांनी सांगितले.

संत गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे गुरुवारी ‘जिंदगी की बुनियाद’ या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते चिराग कोटिडया यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्यात सकारात्मकतेला फार महत्त्व आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, उप-प्राचार्य प्रा.जोस जॉर्ज, हिंदी साहित्य मंडळ अध्यक्ष किमया घरत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ.रामदास तोंडे यांनी करीत दीपप्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्र माची सुरु वात झाली. यावेळी हिंदी साहित्य मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन डॉ.रामदास तोंडे यांनी केले तर शेवटी आभार दीपिका घुसेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्र मासाठी कॉलेजमधील विविध विभागाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.योग्य नियोजन हवेच्विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मकता बाळगावी. नियोजन आणि कठोर परिश्रमाने जीवनात नक्कीच यश मिळते, असेही चिराग यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यामुळे तुमचे आयुष्य घडवायला तुम्हाला निश्चित मदत होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबईVasai Virarवसई विरार