शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ऐन दिवाळीत महावितरणचा लपंडाव, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:25 IST

तालुक्याच्या परिसरातील विविध गावांमध्ये होणा-या भारनियमना व्यतिरीक्त विजेच्या लंपडावामुळे अगोदरने नागरिक त्रस्त झाले आहे.

विक्रमगड : तालुक्याच्या परिसरातील विविध गावांमध्ये होणा-या भारनियमना व्यतिरीक्त विजेच्या लंपडावामुळे अगोदरने नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच गेल्या आठवडाभरा पासुन दिवसभर लाईट गुल होत असल्यामुळे गावकºयांचे तसेच विजेवर अवलंबुन असणाºया व्यवसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गेले काही दिवस रोज दिवसभर वीज गुल होत असल्याने दिवाळीचा फराळ करतांना महिलांना सुद्धा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दिवसा कामाच्या वेळी वीज नसणे तसेच रात्री अपरात्री ती गुल होणे या प्रकारामुळे अनेकांना सध्या झोपमोडीचा त्रास होत आहे. दिवाळीच्याकाळात खरेदीसाठी बाजार गर्दी असते मात्र विजे आभावी व्यावसायिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत.गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये वादळी वाºयासह पाऊस सुरु असतो. त्यातच वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी अनेक विजेचे पोल वाकले असून वाहिन्याही तुटल्या आहेत. हा परिसर दुर्गम व जंगलपट्टीचा असल्याने महावितरणलाही तो सुरळीत करतांना मोठी मशक्कत करावी लागत आहे.विक्रमगड पंचायत समितीने पावसाळ्या आगोदर चांगली साफ सफाई न केल्याने डासांचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच वीज नसल्याने सायंकाळी व रात्री त्यांचा मोठा त्रास होत आहे. यामुळे अनेकांना हिवतापाची बांधा झाल्याचे ही दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या असल्या तरी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप व्यत्यय आल्याचे पालकांनी लोकमत केडे बोलून दाखविले.विक्र मगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या मानाने अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. तालुक्याला सध्या विजेच्या प्रश्नाने पुर्ते ग्रासले आहे. चोवीस तासापैकी काही तास वीज उपलब्ध होत असते. त्यातही सातत्य नसल्याने त्याचा दिवसा फारसा उपयोग नाही. त्यामुळे महावितणाच्या विजे संबंधीत असलेल्या या गाफिल कामाविषयी नागरिकांमधुन नाराजीचा सुर उमटत आहे.अनेक मीटर धारकांना अधिकचे बील आकारणी हा प्रश्न जुनाच असून विजेचा लंपडाव आधिची डोकेदुखी वाढवणारी आहे. विजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात. किंवा कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरणाकन ग्राहकांकडून वीजबील वसुली करीत आहे. विज बीले वेळेवर भरली नाहीत तर पुरवठा खंडीत केला जात आहे.कामाच्या वेळेत वीज नसते महावितरणचे बिल मात्र मोठे असतेआज विक्र मगडमध्ये वीज पहाणेच दुर्लभ झाले आहे. कारण ज्यावेळेस विजेची आवश्यकता असेते तेव्हा ती नसते त्यामुळे येणारे बील कशाचे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वीज वापरापेक्षा येणाºया प्रचंड बिलामुळे नागरिक संतप्त झाले आहे. अनेकवेळा पुरवठा खंडीत होतो. याचा फटका विजेवर आधारीत व्यवसायीकांना होत असून विक्र मगड तालुक्यातील झेरॉक्स, कम्प्युटर, दुकानदार संताप व्यक्त करीत आहेत.छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायिक आहेत. या विजेच्या समस्येमुळे या व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही बाहेरील व्यवसायिक दुसरे शहरांकडे स्थलातरीत झाले आहेत. त्यामुळे महावितरणाने इतर तालुक्याप्रमाणे विक्र मगड तालुक्याकडे गांभीर्याने पाहुन विजेची समस्या सोडवावी व विज ग्राहकांना दिलासा दयावा अशी एकमुखी मागणी होत आहे.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन