शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

४४ घरफोड्या करणाऱ्या टोळीस केले जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:32 IST

२१ लाख रु पयांचे ५३ तोळे सोने केले हस्तगत

नालासोपारा : स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई टीमने अशाच घरफोड्या करणाºया तीन जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४४ घरफोड्या उघड करून २१ लाख १६ हजारांचे ५२ तोळे ९०० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. नालासोपारा २०, अर्नाळा १ आणि २४ तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील ४४ घरफोड्या उघड केल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका सिद्धवा जायभाये यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पथकांनी मनोज शर्मा (२६), बबलू जयस्वाल (३०) आणि बाबू मोहिते (२२) या तिघांना पकडले आहे. तिघांनी गुन्हा कबूल केला असून त्यांनी आपली कार्यपद्धती देखील सांगितली. ते बंद घरांचा सर्वप्रथम सर्व्हे करायचे आणि नंतर त्या घरात कोणी नसताना घरफोडी केली जायची, असे तपासात सांगितले. तिन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील छेडा पार्कमधील चिराग अपार्टमेंटच्या सदनिका नं. १०१ मध्ये राहणारे राजेश विसंजी भेदा (४८) यांच्या घरी २२ फेब्रुवारी २०१९ ला दुपारी चोरी केली. दरवाजाचे लॉक तोडून २ लाख ४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरी करून नेल्याचा गुन्हा तुळिंज पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. याचाच तपास करत असताना या सर्व घरफोड्यांची उकल झाली आहे. यांचे कोणी साथीदार आहेत का? यांनी अजून कुठे घरफोड्या केल्या आहेत का? याचा शोध घेत पोलीस तपास करत आहे.या दोन पथकांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, महादेव वेदपाठक, जनार्दन मते, विकास यादव, संजय नवले, रमेश अलदर, सागर बारवकर, अश्विन पाटील, चंद्रकांत कदम, जनार्दन मते, प्रशांत पाटील, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, अमोल कोरे, अमोल तटकरे, मुकेश तटकरे, मनोज सकपाळ, मंगेश चव्हाण, शरद पाटील, प्रशांत ठाकूर यांचा समावेश होता.बॅगा चोरणाºया दुकलीलाही अटकएलसीबीच्या वसई टीमने चार चाकी, टेंपो, ट्रक यामधील बॅगा चोरणाºया दुकलीलाही पकडले आहे. लखन भुतीया (२८) आणि निलेश कांबळे (३४) अशी पकडलेल्या आरोपींची नावे असून यांनी विरार, तुळिंज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोºया केल्या आहे. दोन्ही आरोपींना तपास करण्यासाठी नालासोपारा पोलिसांना आरोपी देऊन गुन्हा वर्ग केला आहे.