शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

महामार्गावरील प्रवास धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:47 IST

एका वर्षात ९५ अपघातांत ६१ जणांचा मृत्यू

कासा : धोकादायक वळने, सूचना फलकांचा अभाव, अशा अनेक कारणांमुळे महामार्गावर दिसेनिदवस अपघाताच्या संख्येत वाढ होत असून महार्गावरील प्रवास धोकादायक झाला आहे.डहाणू तालुक्यातील कासा पोलिस ठाण्याअंतर्गत धुंदलवाडी ते वाडाखडकोना ३२ की मी महामार्ग आहे.या महार्गावर जानेवारी ते डिसेंबर २०१८ वर्ष भरात ९५ अपघात झाले आहेत व या ९५ अपघातात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ४९ जण जखमी झाले आहेत. या मध्ये केवळ महालक्ष्मी ते चारोटी टोल नाका या ४ किमी अंतरावर वर्षभरात ३३ अपघात झाले असून या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात चारोटी उड्डाणपूलावर आणि एशियन पेट्रोलपंप जवळ झाले आहेत . तर जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ यामध्ये ८ अपघात झाले असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या धुंदलवाडी ते वाडाखडकोना ३२ कि मी अंतरावरील महामार्गवर चारोटी, महालक्ष्मी, धानीवरी धुंदलवाडी, घोळ, तवा, चिंचपाडा, सोमटा, मेंढवण या ठिकाणी छोटी मोठी उड्डाणपूल बांधली आहेत. मात्र काही ठिकाणी सर्व्हिस रोड नाही तसेच पथदिव्याची कमतरता त्यामुळे परिसरातील दुचाकीस्वारांचे व वाहनचालकांचे रात्री वळण घेताना अपघात होतात.

टॅग्स :Accidentअपघात