शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जनता काँग्रेसलाच निवडून देणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 03:54 IST

सेना-भाजपावर टीका : प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

डहाणू : भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जिवंतपणी कधी वनगांकडे पाहीले सुद्धा नाही. ते आता वनगांसाठी मते मागत आहेत. दानवेंना सवरा आणी वनगा यांच्यामध्ये फरक ओळखता येत नाही .जिवंत असताना कोणाला आठवण झाली नाही. पण त्यांच्या निधनानंतर मात्र सर्वच दावेदार बनत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरूवारी येथे केली .काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा आदिवासींचे नेतृत्व करणारे आहेत. शिंगडा हे प्रशासनात राजकारणात शांतपणे काम करणारे अनुभवी नेते आहेत. शिंगडांना निवडुन देण्यासाठी साथ देण्याचे अवाहन अशोक चव्हाण यांनी केले. काÞँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण वाणगाव येथे काँग्रेसचे उमेदवार दामु शिंगडा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.पालघर जिल्हा निर्मीतीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी सरकारचे योगदान आहे. तर या सरकारला ४ वर्षाच्या काळात अद्याप ३२ खात्याची कार्यालये उभारता आले नाहीत. ते विकास काय करणार?विनाशकारी प्रकल्प राबवुन जमीनी काढून घेण्याचे काम भाजप शिवसेना सरकारने सुरु केले आहे. हे प्रकल्प आणत असताना कोणी तुम्हाला तुमचे मत विचारले आहे का? असा सवाल त्यांनी केला. या भागात चालणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेच्या निधीची तरतूद कमी केली, शिष्यवृत्ती कमी केली स्कॉलरशिप मिळत नाही अशी परिस्थिती असतांना बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग कशासाठी पाहीजेत. अशी उपरोधीक टीका अशोक चव्हाण यांनी केली. या देशाला भाजपमुक्त करण्यासाठी देशातील प्रमुख पक्ष एकत्र आणण्याची गरज आहे .सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे या सरकारचे काम सुरु आहे. भाजप सत्तेत असताना सर्व खात्यांचा वापर भाजपला ताकद देण्यासाठी करीत असल्याची टीका त्यांनी केली .तर काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच प्रश्न सोडवणारा आहे.असेही ते म्हणाले. या सरकारने अघोषित आणीबाणी घोषित केली आहे. भाजप सरकार उखडून फेकून टाका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलं.ठाकूर यांचे टीकास्त्रभाजप सरकारला आदिवासींसाठी वेळ नाही आणि आता राज्याचे मुख्यमंत्री मते मागण्यासाठी चारचार वेळा तालुक्यात येतात. अशी टीका आमदार आनंद ठाकूर यांनी केली.पालकमंत्री मूग गिळून बसतात .निर्णय घेत नाही.त्यामुळे आदिवासींचा विकास रखडला आहे असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण