शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गोविंदा पथकांना महापालिका देणार विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 02:17 IST

दरवर्षी होणाऱ्या दहिहंडी उत्सवात अनेक जणांचे अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते तर काही जणांना जीव देखील गमवावा लागतो.

विरार : दरवर्षी होणाऱ्या दहिहंडी उत्सवात अनेक जणांचे अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते तर काही जणांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे अशा गोविंद पथकांच्या संरक्षणची जबाबदारी वसई विरार महानगरपालिकेने घेतली आहे. अपघातग्रस्त गोविंदाना उपचारास्तव विमा संरक्षण देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. आणि यासाठी गोविंद पथकांची नावे मागविण्याची प्रकिया सुरु आहे.पुढच्या महिन्यात ३ सप्टेंबर ला येणाºया दहिहंडी सणासाठी सर्व गोविंद पथक तयारीला लागले आहेत. वसई विरार महापालिका हद्दीत अंदाजे १०० हून अधिक पुरु ष व महिला दहीहंडी पथकांचा समावेश आहे तर प्रत्येक पथकामध्ये ६० ते ७० गोविंदांचा समावेश आहे. यावेळी चार हजार गोविंदांचा समावेश असल्याचा अंदाज पालिकेने गृहीत धरला आहे.गोविंदा संरक्षण देण्याकामी मे. ओरिएंटल इन्सुरन्स कंपनीने विमा संरक्षण देण्याबाबत माहिती व विमा काढल्यास त्याचे दरपत्रक पालिकेला दिले होते. या कंपनीने नमूद केल्याप्रमाणे गोविंदाचा अपघाती विमा काढण्यासाठी प्रती व्यक्ती ७५ रुपये एवढा खर्च होणार आहे. गेल्या वर्षी ३ हजार ६५० गोविंदांचा विमा काढण्याकता १ लाख ३० हजार ८५४ रुपये एवढा खर्च झाला होता. यावर्षी हा खर्च ३ लाखापर्यंत येण्याचा अंदाज असून पालिकेच्या स्थायी समितीने याला मंजुरी दिली आहे.

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार