शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक पट्टय़ाला हवे अग्निशमन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:37 IST

अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.

ठळक मुद्देआगीच्या घटना वाढल्या विक्रमगड, जव्हार, मोखाडा व वाड्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष

राहुल वाडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जिल्ह्यातील विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्यांसाठी अग्निशमन दल नसल्याने येथील औद्योगिक पट्टय़ामध्ये तसेच भाताच्या भार्‍यांना लागणार्‍या आगी विझवणे अशक्य होत असून गत काही वर्षांमध्ये यात अनेकांचा जीव गेला असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे.वाडा तालुक्यातील औद्योगिक पट्टयात होणार्‍या अगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी तसेच वाडा येथे अग्निशमन दलाची सध्यस्थित गरज भासत असल्याने या ग्रामीण भागासाठी येथीन सक्षम नगरपंचायतीवर अग्निशमन दल स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी उद्योजक व ग्रामस्थ करीत आहेत.  वाडा व विक्रमगड तालुका विकास क्षेत्र (डी. झोन) जाहिर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले पाय रोवले आहेत.  येथे मोठया प्रमाणावर लहान-मोठे रासायनिक कारखाने आहेत.  त्यात एखादी आग लागल्यास वा स्फोट झाल्यास दुरवर असलेल्या भिवंडी-पालघर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागते.   तर विक्रमगड, मोखाडा, खोडाळा या भागात कंपन्या जरी कमी असल्या तरी लहान मोठे उदयोग तसेच गवताच्या वखारी मोठया प्रमाणावर आहेत. विक्रमगड तालुक्यात गवत पाओली वखार व्यवसाय मोठय़ा प्रमाणात होत असल्याने या वखारींना आग लागून मोठे नुकसान होण्याची भिती असते.  पाली येथील टायर कंपनीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत कंपनीचे मटेरियल जळून खाक झाले होते.  तर झडपोली येथील सांबरे यांचे गवताच्या वखारीस गेल्यावर्षी लागलेल्या आगीत गवताची गंज जळून खाक झाले होते.  यामध्ये कोटयांवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषण