शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

उच्च दाब वीजवाहिनीमुळे शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:50 IST

आम्ही शेती देणार नाही : आडणेवासी ठाम

पारोळ : बुलेट ट्रेन, मल्टी मॉडेल कॅरिडोर, मुंबई बडोदा, हे प्रकल्प वसई तील शेतकरी यांच्या वर लादले जात असतानाच आता वसई पूर्व भागातीलआंबोडे, भिनार, आडणे, थळयाचापाडा, नवसई, खानिवडे या गावातून २२० के.व्ही.ची उच्चदाब वीजवाहिनी जात असल्याचेही वाहिनी शेतावरून गेल्यास शेती करण्यास धोका निर्माण होत असल्याने व प्रकल्पबाधित शेतकरी यांना विश्वासात न घेता या वाहिनीचे काम सुरू केल्याने या भागातील शेतकरी संकटात सापडला आहेत. या भागातील शेतकऱ्यांचा विरोध असताना ही या वाहिनीचे काम सुरू असल्याने सरकार आमच्या आत्महत्येची वाट बघतय का असा प्रश्न शेतकरी यांना पडला आहे.

तारापूर बोरीवली या उंचदाबवाहिनी जोडून नवीन उच्चदाब वाहिनी कुडूस (वाडा) येथे नेण्यात येणार आहे. २९ किमी च्या या वाहिनी मध्ये अनेक शेतकरी यांच्या जमिनी जात असून अष्टविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदाराने हे काम घेतले असून त्यांनी या प्रकल्पातील शेतकरी यांना मोहबदल्या बाबतची कोणतीही पूर्तता काही शेतीची नासधुस करत काम सुरू करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या वाहिनीच्या कामात अनेक शेतकरी बाधित होणार असून ही उच्चदाबाची वाहिनी शेतावरून जात असल्याचे पुढे ही शेती मध्ये लागवड करणे धोक्याचे होणार आहे. या वाहिनीचा आवाज येणार असल्याने या बाधित शेतात काम करण्यासाठी मजूर ही येणार नाहीत. अशी अडचण शेतकरी यांच्या पुढे उभी राहिली आहे. शेतकरी यांनी हे काम बंद करावे आम्ही जागा देणार नाही असे निवेदन ग्रामपंचायत आडणे व महसूल विभाग वसई यांना दिले आहे. 

या उच्चदाब वाहिनीमुळे माझे तीन शेत बाधित होणार असून या शेतात काम करण्यासाठी मजूर लावणे ही धोक्याचे होणार असल्याने या प्रकल्पाला आमचा विरोध आहे.-लक्ष्मीप्रसाद पाटीलबाधित शेतकरी, आडणे

टॅग्स :electricityवीज