शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

उच्च दाब वीजवाहिनीमुळे शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:50 IST

आम्ही शेती देणार नाही : आडणेवासी ठाम

पारोळ : बुलेट ट्रेन, मल्टी मॉडेल कॅरिडोर, मुंबई बडोदा, हे प्रकल्प वसई तील शेतकरी यांच्या वर लादले जात असतानाच आता वसई पूर्व भागातीलआंबोडे, भिनार, आडणे, थळयाचापाडा, नवसई, खानिवडे या गावातून २२० के.व्ही.ची उच्चदाब वीजवाहिनी जात असल्याचेही वाहिनी शेतावरून गेल्यास शेती करण्यास धोका निर्माण होत असल्याने व प्रकल्पबाधित शेतकरी यांना विश्वासात न घेता या वाहिनीचे काम सुरू केल्याने या भागातील शेतकरी संकटात सापडला आहेत. या भागातील शेतकऱ्यांचा विरोध असताना ही या वाहिनीचे काम सुरू असल्याने सरकार आमच्या आत्महत्येची वाट बघतय का असा प्रश्न शेतकरी यांना पडला आहे.

तारापूर बोरीवली या उंचदाबवाहिनी जोडून नवीन उच्चदाब वाहिनी कुडूस (वाडा) येथे नेण्यात येणार आहे. २९ किमी च्या या वाहिनी मध्ये अनेक शेतकरी यांच्या जमिनी जात असून अष्टविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदाराने हे काम घेतले असून त्यांनी या प्रकल्पातील शेतकरी यांना मोहबदल्या बाबतची कोणतीही पूर्तता काही शेतीची नासधुस करत काम सुरू करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या वाहिनीच्या कामात अनेक शेतकरी बाधित होणार असून ही उच्चदाबाची वाहिनी शेतावरून जात असल्याचे पुढे ही शेती मध्ये लागवड करणे धोक्याचे होणार आहे. या वाहिनीचा आवाज येणार असल्याने या बाधित शेतात काम करण्यासाठी मजूर ही येणार नाहीत. अशी अडचण शेतकरी यांच्या पुढे उभी राहिली आहे. शेतकरी यांनी हे काम बंद करावे आम्ही जागा देणार नाही असे निवेदन ग्रामपंचायत आडणे व महसूल विभाग वसई यांना दिले आहे. 

या उच्चदाब वाहिनीमुळे माझे तीन शेत बाधित होणार असून या शेतात काम करण्यासाठी मजूर लावणे ही धोक्याचे होणार असल्याने या प्रकल्पाला आमचा विरोध आहे.-लक्ष्मीप्रसाद पाटीलबाधित शेतकरी, आडणे

टॅग्स :electricityवीज