शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उच्च दाब वीजवाहिनीमुळे शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:50 IST

आम्ही शेती देणार नाही : आडणेवासी ठाम

पारोळ : बुलेट ट्रेन, मल्टी मॉडेल कॅरिडोर, मुंबई बडोदा, हे प्रकल्प वसई तील शेतकरी यांच्या वर लादले जात असतानाच आता वसई पूर्व भागातीलआंबोडे, भिनार, आडणे, थळयाचापाडा, नवसई, खानिवडे या गावातून २२० के.व्ही.ची उच्चदाब वीजवाहिनी जात असल्याचेही वाहिनी शेतावरून गेल्यास शेती करण्यास धोका निर्माण होत असल्याने व प्रकल्पबाधित शेतकरी यांना विश्वासात न घेता या वाहिनीचे काम सुरू केल्याने या भागातील शेतकरी संकटात सापडला आहेत. या भागातील शेतकऱ्यांचा विरोध असताना ही या वाहिनीचे काम सुरू असल्याने सरकार आमच्या आत्महत्येची वाट बघतय का असा प्रश्न शेतकरी यांना पडला आहे.

तारापूर बोरीवली या उंचदाबवाहिनी जोडून नवीन उच्चदाब वाहिनी कुडूस (वाडा) येथे नेण्यात येणार आहे. २९ किमी च्या या वाहिनी मध्ये अनेक शेतकरी यांच्या जमिनी जात असून अष्टविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदाराने हे काम घेतले असून त्यांनी या प्रकल्पातील शेतकरी यांना मोहबदल्या बाबतची कोणतीही पूर्तता काही शेतीची नासधुस करत काम सुरू करत शेतकऱ्यांची दिशाभूल केली. या वाहिनीच्या कामात अनेक शेतकरी बाधित होणार असून ही उच्चदाबाची वाहिनी शेतावरून जात असल्याचे पुढे ही शेती मध्ये लागवड करणे धोक्याचे होणार आहे. या वाहिनीचा आवाज येणार असल्याने या बाधित शेतात काम करण्यासाठी मजूर ही येणार नाहीत. अशी अडचण शेतकरी यांच्या पुढे उभी राहिली आहे. शेतकरी यांनी हे काम बंद करावे आम्ही जागा देणार नाही असे निवेदन ग्रामपंचायत आडणे व महसूल विभाग वसई यांना दिले आहे. 

या उच्चदाब वाहिनीमुळे माझे तीन शेत बाधित होणार असून या शेतात काम करण्यासाठी मजूर लावणे ही धोक्याचे होणार असल्याने या प्रकल्पाला आमचा विरोध आहे.-लक्ष्मीप्रसाद पाटीलबाधित शेतकरी, आडणे

टॅग्स :electricityवीज