शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

पालघरसह वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:21 AM

विजेचा लपंडाव : वसईत ४० झाडे कोसळल्याच्या घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/पारोळ : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा पालघर जिल्ह्याला सर्वात मोठा धोका होता. मात्र हे वादळ पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेच नसल्याने येथील नागरिकांचे होऊ पाहणारे संभाव्य नुकसान टळले. या वादळाशी दोन हात करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली होती. दरम्यान, वादळ शमले असले तरी गुरुवारी सकाळपासूनच वसईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.बुधवारपासूनच ग्रामीण व शहरी भागात चक्रीवादळाच्या भीतीने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला होता, तर ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू होता. वादळामुळे वसई तालुक्यात फारसे नुकसान झाले नसले तरी काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी दुपारपासून ते गुरुवारी संध्याकाळपर्यंत ४० ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. गुरुवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन होणे बाकी आहे. त्यामुळे आत्ताचा पाऊस हा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पडल्याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. साहजिकच जोवर मृगाचा पाऊस कोसळत नाही तोवर शेतकरी नांगर धरणार नाहीत.यंदा कोरोनाच्या आपत्तीबरोबरच नैसर्गिक आपत्तीलाही शेतकºयांना तोंड द्यावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, संचारबंदी असल्याने बºयाचशा शेतकºयांना यंदा शेतीकामासाठी मजूर मिळण्याची शक्यता कमी आहे. साहजिकच, कोरोनाचा यंदा शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.