शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

परीक्षार्थ्यांना तो देतोय मोफत सेवा, सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:20 IST

विरारमधील रिक्षाचालकाचा उपक्र म : सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक

वसई : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून अभ्यासाच्या टेन्शन सोबत पेपरला वेळते पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी कसरत होत आहे. वेळेत पोहचण्यासंबधी यंदाही बोर्डाचे नियम कडक असताना विद्यार्थ्यांचा वाहतुक कोंडीत वेळ जावू नये म्हणुन विरार येथील समीर चव्हाण या सेवाभावी रिक्षावाल्याकडून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.

हे सहकार्य म्हणजे देशसेवेचे कर्तव्यच असल्याचे सांगत त्याने ही सेवा मोफत ठेवली आहे. दरम्यान विद्यार्थी वाहतुक कोंडीत कोठेही अडकल्यास या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी ७०३८११५८६३ या मोबाईल क्र मांकावर फोन करावा असे आवाहन त्याने केले आहे. विरार पूर्व मनवेलपाडा येथे तो आपल्या कुटुंबासह राहतातो. पूर्व भागात मागील दहा वर्षांपासून ते रिक्षा व्यवसाय करत आहेत. रोज पहाटे ३ वाजल्या पासून सकाळी ८ वाजेपर्यंत रिक्षा चालवतात व त्यानंतर वसईतील एका खाजगी कंपनीत ते नोकरी करतात. त्यांनी हा दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कालावधीसाठी मोफत रिक्षा सेवेचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी परीक्षेच्या वेळेत रिक्षा चालविण्याची परवानगी चव्हाण यांनी सातीवली येथील काम करत असलेल्या कंपनीतून घेतली आहे. या सेवाभावी उपक्रमामुळे त्याचे कौतुक होत आहे. मुलांसाठी मोफत सेवा देऊन एक चांगले काम करत असल्याची पोच नागरिकांमधून त्याला मिळत आहे. गुरु वारी पहील्याच पेपरला सात विद्यार्थ्यांनी फोन करु न ही सेवा अनुभवली. या सातही जणांना परीक्षा केंद्रावर वेळेत सोडण्यात आले. या उपक्र माची माहिती वाहतुक पोलीसांनाही देण्यात आली असल्याने पोलीस खात्याकडूनही त्याची स्तुती होत आहे.माझे शिक्षण गावी झाले, तेव्हा शाळेत परीक्षेसाठी जाण्यासाठी ७ ते ८ किलोमीटर चालत पायपीट करावे लागत असे, तसेच अजूनही बोर्डाचे सेंटर वेळेत गाठण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होते. ती लक्षात घेऊनच ही मोफत सेवा देणे हे या मागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.- समीर चव्हाण,रिक्षा चालक

टॅग्स :Vasai Virarवसई विरारauto rickshawऑटो रिक्षा