शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कठोर कारवाईने समाजकंटक हादरले, रेतीमाफियांनाही चाप, २ कोटी २५ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:41 IST

पालघर जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई

पालघर - जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर अवघ्या दोन महिन्यातच पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी बेकायदेशीर दारू प्रकरणी १०३ प्रकरणात ११४ आरोपी विरोधात कारवाई करीत ५४ लाख ९३ हजार ७०० रुपये तर जुगारावर १७ प्रकरणात २४६ आरोपी वर कारवाई करीत १ कोटी ७० लाख ७३ हजार ७१ अशी एकूण २ कोटी २५ लाख ६६ हजार ७७१ रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाई मुळे अवैध धंद्यावाल्या सोबत त्यांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्यातील डहाणू, पालघर, तलासरी, वाडा या तालुक्यात गुटखा, दारू, गांजा आदी अवैध धंदे वाढत असून वसई तालुक्यात खून, अपहरण, खंडणी, चोºया आदी बेकायदेशीर प्रकरणात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात ढासळत चाललेल कायदा व सुव्यवस्थेची घडी रोखण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांनी उचलले होते. त्यासाठी त्यांनी प्रथम बेकायदेशीर कृत्यांना पाठिंबा देणाºया काही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना खड्यासारखे वेचून काढीत त्यांच्या बदल्या जिल्हा कंट्रोल रूम आदी ठिकाणी केल्या होत्या.मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा बेकायदेशीर कृत्यासाठी आजपर्यंत ओळखला जात असून इंधन चोरी, बेकायदेशीर शस्त्रांची विक्री, अपहरण, दरोडे यांचे प्लॅन याच मार्गावर उभारण्यात आलेल्या काही हॉटेल, ढाबे वर रचले जात होते. सातीवली जवळील एका पडक्या घरात लपवून ठेवण्यात आलेले आरडीएक्स, वाडा, पालघर, तलासरी येथे सापडलेले मादक द्रव्याचे मोठे साठे शोधून काढण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आल्याने अधीक्षक सिंग यांच्या पुढे कार्यक्षम पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची फळी उभी करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तलासरी चेक पोस्ट वरून दमण, सिल्वासा येथून येणारी चोरटी दारू महामार्गएवजी अन्य गाव पाड्यातील रस्त्या मधून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर पाठविले जात आहेत.पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील रेती बंदरातून काही महसूल कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने सुरू असलेली रेती चोरी रोखीत सुमारे ६ कोटी ९५ लाख ९८ हजार २०० रुपयांची रक्कम शासन दरबारी जमा करीत बेकायदेशीर रेती व्यवसायाचे कंबरडेच त्यांनी मोडण्यात बºयापैकी यश मिळविले आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यात गावठी दारूचे अड्डे अनेक वर्षांपासून कार्यरत असून दारू, गांजा आदी सारख्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन बनत असून बिअर शॉपीच्या आड परिमटरु म वजा व्यवस्था उभी करून तरुणांना व्यसनेच्या आहारी घातले जात आहे. त्यामुळे व्यसनाधीनता वाढत असल्याने हे रोखण्यासाठी अधीक्षक सिंग यांनी कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.गुन्हेगारांवर कडक कारवाईदारू बंदी,दाखल गुन्हे १०५, उघड गुन्हे १०३, एकूण आरोपी अटक ११४,जप्त माल रक्कम ५४ लाख ९३ हजार ७०० रु पयेजुगार दाखल गुन्हे १७ उघड गुन्हे १७, एकूणआरोपी २४६ जप्त माल १ कोटी ७० लाख ७३ हजार७१ रु पयेवाहन चोरी, घरफोडी, ४५ गुन्हे १ कोटी ७९ लाख ६८ हजार ८९४ रु पयेरेती ६ कोटी ९५ लाख ९८ हजार २०० रु पये

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार