शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अवैध रेती उत्खननाची ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:25 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली.

बोर्डी : जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली. या कक्षाने तत्काळ दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाची स्थापना जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी करून नागरिकांना लेखी किंवा तोंडी तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यानंतर चोवीस तासातच पहिली तक्र ार घोलवड गावातून दत्ता इंदुलकर यांनी नोंदविली. या तक्र ारीची दखल कक्षाने घेऊन सोमवारी म्हणजे २ जुलै रोजी डहाणू तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर तलाठी अनिल वायाळ यांनी पंचनामा केला. त्या मध्ये घोलवड ग्रामपंचायतीने शासकीय दवाखाना ते दत्त मंदिरापर्यंत पाण्याचा निचरा व्हावा याकरीता गटार बांधण्यासाठी लगतच्या समुद्रकिनाºयावरून एक ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्याचे उघड झाले. शिवाय घटनास्थळी शासनाचा महसूल बुडवून उत्खनन केलेले १२ ब्रास रेतीही आढळल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत विरुद्ध कोणते पाऊल उचलले जाते या कडे लक्ष लागले आहे. शिवाय विविध ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांच्या नावाखाली अवैध रेतीचे सर्रास उत्खनन केले जाते. त्या मध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रशासनाचे अधिकारी यांचे संगनमत असते.दरम्यान डहाणू किनाºयावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या मात्र दखल घेतली जात नव्हती. आजच्या कारवाईने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या रेती चोरी विरुद्ध लोकमतने बातम्यांची शृंखला चालवून महसूल व पोलीस प्रशासनाला जागे केले होते. त्यामुळेच जिल्हाधिकारी कार्यालयाला हा कक्ष स्थापन करावा लागल्याचे बोलले जात आहे. आता या कक्षाकडे किती तक्रारी येतात व त्यांची कशी दखल घेतली जाते. कारवाई केव्हा व कशी होते याकडे लक्ष लागले आहे.नियंत्रण कक्षाकडून प्राप्त तक्र ारीची दखल घेत, तत्काळ तलाठ्यांना पाठवून पंचनामा करण्यात आला आहे.- राहुल सारंग, तहसीलदार, डहाणूतक्रारीची तत्काळ दखल घेतल्याने समाधानाची भावना आहे. लवकर कारवाई झाल्यास योजनेचा उद्देश सफल होईल.- दत्ता इंदुलकर,तक्र ारदार

टॅग्स :Crimeगुन्हा