शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 09:57 IST

उपचारासाठी मनपाच्या रुग्णालयात भर्ती, मुलीची स्थिती आहे गंभीर, विरार फाटा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

नालासोपारा :- विरार फाटा येथे राहणाऱ्या एकाच परिवारातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे तर तिघे उपचारासाठी नालासोपाऱ्याच्या विजय नगरमधील मनपा हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यातील सात वर्षीय मुलीची स्थिती नाजूक असल्याचे सूत्रांकडून कळते.

मांडवी पोलिसांनी दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. अश्फाक खान (४५) आणि रजिया खान (४०) हे पाचही मुलांसोबत राहतात. रात्री ११ वाजता पाचही मुलांनी जेवण केले. त्यानंतर मुलगी फरहीन (७) हिला उलट्या सुरू झाल्यावर तिला उपचारासाठी डॉक्टरकडे आई घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घरी आल्यावर आसिफ (९) हा मयत झाला होता. तर मुलगा फरहाना (१०) आरिफ (४) आणि साहिल (३) या तिघांना उलट्या सुरू झालेल्या होत्या. आईने तिन्ही मुलांना मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले आहे. या प्रकारामुळे विरार परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा