शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 09:57 IST

उपचारासाठी मनपाच्या रुग्णालयात भर्ती, मुलीची स्थिती आहे गंभीर, विरार फाटा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 

नालासोपारा :- विरार फाटा येथे राहणाऱ्या एकाच परिवारातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे तर तिघे उपचारासाठी नालासोपाऱ्याच्या विजय नगरमधील मनपा हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यातील सात वर्षीय मुलीची स्थिती नाजूक असल्याचे सूत्रांकडून कळते.

मांडवी पोलिसांनी दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. अश्फाक खान (४५) आणि रजिया खान (४०) हे पाचही मुलांसोबत राहतात. रात्री ११ वाजता पाचही मुलांनी जेवण केले. त्यानंतर मुलगी फरहीन (७) हिला उलट्या सुरू झाल्यावर तिला उपचारासाठी डॉक्टरकडे आई घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घरी आल्यावर आसिफ (९) हा मयत झाला होता. तर मुलगा फरहाना (१०) आरिफ (४) आणि साहिल (३) या तिघांना उलट्या सुरू झालेल्या होत्या. आईने तिन्ही मुलांना मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले आहे. या प्रकारामुळे विरार परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा