शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी लागला कामाला, नाचणी व वरई, उडीद पेरण्यांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:28 IST

तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने येथे नागली, वरई, भात, उडीद, तूर, खुरसानी या पिकांची पेरणी ही कोरड्या जागेत करावी लागत आहे.

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळच्या वेळी पाऊसाला सुरुवात होत असल्यामुळ ग्रामीण भागातील अल्प भूधारक आदिवासी शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. माळरानावर कोरड्या दमट मातीत नांगरणीचे दृष्य जागोजागी दिसत आहे.

तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने येथे नागली, वरई, भात, उडीद, तूर, खुरसानी या पिकांची पेरणी ही कोरड्या जागेत करावी लागत आहे. या डोंगराळ भागात नागली, वरई, भात, तूर, खुरसानी या प्रमुख पिकांची पेरणी मोठा पाऊस होण्याआधी करावी लागते.या भागातील पावसाच्या पाण्यावर हंगामी शेती करावी लागते कारण येथील पारंपारिक शेती डोंगराळ भागात होत असल्याने पडलेला पाऊस जमिनीत मुरून राहत नाही. पावसाचे पाणी नदी, नाले व झऱ्यांमार्फत वाहुन जोतो. या भागामध्ये वर्षभर मोलमजूरीकरीता परगावी जाणारे गावकरी खास शेतीच्या कामांसाठी गावी परतले आहेत. वाढते बियाणांचे व खतांच्या किमतीमुळे आता शेती परवडत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांची बालून दाखवल. फक्त परंपरा म्हणून आम्ही शेतता राबत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार