शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

वसईत दुष्काळी झळा, प्रथमच विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST

सूर्य आग ओकत असतांनाच वसईला दुष्काळी झळा बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

पारोळ : सूर्य आग ओकत असतांनाच वसईला दुष्काळी झळा बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने नदी नालेही सुके पडले असल्याने काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तर भविष्यात पडण्याऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.तालुक्यात शिरवली, पारोळ, माजीवली, देपिवली, उसगाव, शिवणसई, आडणे, इ. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ऐन लग्न सराईत ही टंचाई निर्माण झाल्याने यजमानांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दरवर्षी मेपर्यंत विहिरीत ४ ते ५ फूट पाणी असायचे. त्या विहिरीनीसुध्दा यावर्षी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने बोरवेल ही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शहरातून सुट्टीसाठी गावाकडे येणारी मंडळी पाणी टंचाईमुळे आली नाही तर जे आले तेही परतीच्या मार्गाला लागले आहेत तर आजोळीकडे येणाºया मुलांचीही संख्या पाणी नसल्यामुळे कमी झाली आहे तर ही परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे.माझी विहीर २५ वर्षात प्रथमच कोरडी पडली असून या विहिरीच्या काही अंतरावर पारोळ बोअरवेलमधून विक्र ीसाठी पाणी उपसा होत असल्याने या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.- रमेश घरत,खाजगी विहीर मालक शिरवली

टॅग्स :droughtदुष्काळ