शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

वसईत दुष्काळी झळा, प्रथमच विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:29 IST

सूर्य आग ओकत असतांनाच वसईला दुष्काळी झळा बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

पारोळ : सूर्य आग ओकत असतांनाच वसईला दुष्काळी झळा बसू लागल्या असून प्रथमच काही गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यावर्षी परतीचा पाऊस पडला नसल्याने नदी नालेही सुके पडले असल्याने काही गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तर भविष्यात पडण्याऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले नाही तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.तालुक्यात शिरवली, पारोळ, माजीवली, देपिवली, उसगाव, शिवणसई, आडणे, इ. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ऐन लग्न सराईत ही टंचाई निर्माण झाल्याने यजमानांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दरवर्षी मेपर्यंत विहिरीत ४ ते ५ फूट पाणी असायचे. त्या विहिरीनीसुध्दा यावर्षी तळ गाठला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने बोरवेल ही कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शहरातून सुट्टीसाठी गावाकडे येणारी मंडळी पाणी टंचाईमुळे आली नाही तर जे आले तेही परतीच्या मार्गाला लागले आहेत तर आजोळीकडे येणाºया मुलांचीही संख्या पाणी नसल्यामुळे कमी झाली आहे तर ही परिस्थिती प्रथमच निर्माण झाली आहे.माझी विहीर २५ वर्षात प्रथमच कोरडी पडली असून या विहिरीच्या काही अंतरावर पारोळ बोअरवेलमधून विक्र ीसाठी पाणी उपसा होत असल्याने या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.- रमेश घरत,खाजगी विहीर मालक शिरवली

टॅग्स :droughtदुष्काळ