शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

विहीर योजनेच्या मंजुरीचे प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:41 IST

शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी

रविंद्र साळवेमोखाडा : शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना आला आहेतालुक्यातील २७ ग्रामपंचायती मधील हिरवे १६ बेरिस्ते १० खोच १० साखरी १ दाडवळ १ गोमघर १ गोंदेखुर्द १ पोशेरा ६ कोशिमशेत १ मोरहंडा १ आडोशी ३ वाशाळा ४ उधळे ८ सातुर्ली १ किनिस्ते १ अशा ७८ गरजू शेतकº्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या वयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर योजनेसाठी मोखाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडे देण्यात आलेले प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाच्या अनावस्थेमुळे तांत्रिक मंजुरी अभावी धूळखात पडले आहेत. यामुळे तीव्र नाराजी येथील शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या सिंचन विहीर योजनेसाठी ३ लाखांचा अनुदानीत निधी दिला जात असून आदिवासी शेतकºयाना प्यायला पाणी मिळावे शेतीला पाणी उपलब्ध व्हावे त्यांचा आर्थिक स्थर उंचवावा या उद्देशाने सुरु केलेली व शेतकºयांच्या दृष्टीने महत्वाची असलेली सिंचन योजना स्थानिक प्रशासनने बासनात गुंढाळलेली आहे.अशी आहे योजना..! : पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून आलेले लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी देऊन हा प्रस्ताव भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवले जातात यानंतर ते घटनास्थळी येऊन विहिरीच्या जागेवर पाणी लागेल कि नाही याची खात्री केली जाते. यानंतर प्रशाकीय मान्यता देण्यात येते.सन २०११-१२ पासून सिंचन विहिरीला ग्रहणशेतकºयांच्या दुरु ष्टीने फायद्याची असलेल्या सिंचन विहीर योजनेला तालुक्यात सन २०११-१२ मध्ये चार कोटी ३० लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते परंतु सरकारी बांबूच्या भोंगळ कारभारामुळे अनेक वयक्तीक लाभाच्या विहिरी अपूर्णच राहिल्या व चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केल्याने मोठ्या प्रमाणात अनुदान परत गेले अधिकार्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे चार कोटीच्या अनुदानाचे तालुक्यात वाटोळे लावले. यानंतर अपूर्ण विहिरी पूर्ण झाल्यावरच नवीन लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल असा फतवा मोखाडा पंचायत समितीने काढला यानंतर गेल्या तीन चार वर्षा पासून पेंडिंग असलेल्या प्रस्तावना मुहूर्त मिळाला खरा, परंतु पाणी पुरवठा विभागाच्या दुर्र्लिक्षत कारभारामुळे तांत्रिक मंजुरीला आलेलेले प्रस्ताव धूळखात पडले असल्याने तालुक्यातील शेतकºयांची प्रतीक्षा कायम आहे.आम्ही वयक्तीक लाभाच्या व सार्वजनिक सिंचन विहिरीचे इिस्टमेट तयार करून पंचायत समतिीकडे पाठवले आहेत-एस एस खाद्री ,पाणी पुरवठा, शाखा अभियंता,मोखाडागेल्या दोन वर्षां पूर्वी आम्ही विहीर योजनेसाठी प्रस्ताव पंचायत समतिीकडे दिला आहे परंतु अद्यापही आमची विहीर मंजूर झालेली नाही- बच्चीबाई लचके, वंचित लाभार्थी, पळसपाडा

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार