शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

उद्ध्वस्त कुटुंबांना मिळणार १०० टक्के अनुदान, २५० घरांची पडझड, वादळी वा-यासह बरसलेल्या पावसाने किनारपट्टीचे केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 03:18 IST

तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान देणार असल्याचे डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी लोकमतला सांगितले.

डहाणू : तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान देणार असल्याचे डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग यांनी लोकमतला सांगितले.डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पश्चिमेकडील आंबोली आणि करंजवीरा या गावांना चक्री वादळाचा फटका बसला असून ४० हून अधिक आदिवासींच्या घरांची छपरे उडून केली तर असंख्य आदिवासींच्या झोपड्याची अन्न, धान्याबरोबरच घरातील साहित्य कपडे पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.आंबोली, पाटीलपाडा येथील यशवंत डोंगरकर, प्रकाश उंबरसाडा, सुरज उंबरसाडा, सुभाष गडत्र, रमेश विलास सखाराम उंबरसाडा, विजय उंबरसाडा, सुरेश शेंदडे, मधूतूºया अशी बेघर झालल्या कुटुंबीयांची नावे आहे. गेल्या बुधवारी डहाणूचे सहायक जिल्हाधिकारी आंचल गोयल तसेच डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी वरील ठिकाणी भेट देऊन तलाठी यांनी पंचनामे करण्याची आदेश दिले होते.पावसाच्या तडाख्याने ठिकठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या. डहाणूच्या किनारपट्टीवरील सतीपाडा, डहाणूखाडी, बाडा पोखरण, आसनगाव येथील सुमारे २० घरांची पडझड होऊन नुकसान झाली तर तालुक्यात सर्वात जास्त चक्रीवादळाचा तडाखा वावडा, वानगाव भागातील गाव पाड्यांना बसला आहे. या वादळाच्या ताडख्यात वानगांव, चिंचणी रस्त्याचा दुतर्फा बागायती उदध्वस्त झाल्या आहेत. केळी, फणस, आंबे, भोपळा यांची रोपे उन्मळून पडल्याचे बबन चुरी, धनंजय पाटील, रामचंद्र सावे, सुरेंद्र पाटील, विवेक कोरे यांनी सांगितले.