शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

जिल्ह्याचा ९३.०४ टक्के निकाल

By admin | Updated: June 8, 2015 23:00 IST

एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पालघर : यावर्षी एस.एस.सी परिक्षेचा निकाल ९३.०४ टक्के लागला असून ४६१ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या ४० हजार ८५१ विद्यार्थ्यांमधून ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोखाडा तालुक्याचा सर्वाधिक ९८.०१ टक्के तर तलासरी तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजे ८६.४५ टक्के इतका निकाल लागला आहे.सोमवारी आॅनलाईन पद्धतीने एस.एस.सी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता लागला. यामुळे ग्रामीण भागातील पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांची शहरातील सर्वच सायबर कॅफेमध्ये गर्दी बघायला मिळाली.जिल्ह्यातील ४६१ शाळांमधून एकूण ४० हजार ८५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ३८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६१ शाळामधून १३७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. पालघर तालुक्यातील ७८ शाळांमधून ६ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार २१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ९४.२४ टक्के लागला. २० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. डहाणू तालुक्यातून ४८ शाळामधून ४ हजार २७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ९३५ विद्यार्थी उर्त्तीण झाले. तालुक्याचा निकाल ९१.९६ टक्के लागला असून ७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.वाडा तालुक्यातील ३१ शाळांमधून २ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होती. त्यातील २ हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९३.३० टक्के लागला असून १२ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. मोखाडा तालुक्यातील १९ शाळा मधून १ हजार १०४ विद्यार्थ्यांमधून १ हजार ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल ९८.०१ टक्के लागला असून ९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.विक्रमगड तालुक्यातील २४ शाळांमधून १ हजार ७४९ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा निकाल ८९.९९ टक्के लागला . ७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जव्हार तालुक्यातून २४ शाळांमधून १ हजार ५९४ विद्यार्थ्यांमधून १ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले निकालाची टक्केवारी ९५.२३ आहे. ११ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तलासरी तालुक्यातून २१ शाळांमधून १ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील १ हजार ६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल ८६.४५ टक्के लागला तर दोन शाळांचा निकाल शंभर टक्के. (वार्ताहर)