शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

पूरग्रस्तांसाठी विविध पक्ष एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:58 IST

नौदल व एअर इंडियाद्वारे पीडितांना पोहोचविली मदत

नालासोपारा : केरळमध्ये गेला आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुरग्रस्तांसाठी वसईतील विविध पक्ष व संघटनांनी एकत्र येत जिवनावश्यक वस्तू केरळ कडे रवाना केल्या आहेत.विरार-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बहुजन विकास आघाडीने आपली सामाजिक बांधिलकी जपली असून पुरग्रस्तांसाठी मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भरीव मदत उभी केली आहे. कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी तीन हजार किलो तांदूळ आणि इतर वस्तू एअर इंडियामार्फत केरळकडे रवाना केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, जिल्हा प्रवक्ता स्टीवन क्र ेस्टो, काँग्रेस कार्यकर्ते गिरीष नायर, राधाकृष्णन, बिजू नायर, सीलू जोसेफ, टिटी थॉमस, बिनॉय आॅगस्टीन, नवीन थॉमस आदि उपस्थित होते. बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडीच्या मार्फत या मोहीमेस वसई विरार महानगरपालिका सभापती प्राची कॉलेसो, माजी सभापती प्रविण शेट्टी, नगरसेवक मनिष वर्तक, नगरसेविका ज्योति धोंडेकर, अ‍ॅड. लोरॉय कोलॅसो, अजिल चाको, बिजु नायर, आशिष राऊत, सॅमसन परेरा, गौरव राऊत, सनी मोसेकर यांनी मदत कार्य केले आहे.नौदलाची मदतभाबोळा येथे रविवारी ‘केरळ पुरग्रस्थ मदत मोहीम’ राबविण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी अनेक वस्तू दान केल्या. जमलेले सर्व सामान बसीन केरला समाज या संस्थेकडे सुपुर्त करण्यात आला असून नौदलाद्वारे के रळसाठी रवाना झाला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर