शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पूरग्रस्तांसाठी विविध पक्ष एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 22:58 IST

नौदल व एअर इंडियाद्वारे पीडितांना पोहोचविली मदत

नालासोपारा : केरळमध्ये गेला आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. या पुरग्रस्तांसाठी वसईतील विविध पक्ष व संघटनांनी एकत्र येत जिवनावश्यक वस्तू केरळ कडे रवाना केल्या आहेत.विरार-शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बहुजन विकास आघाडीने आपली सामाजिक बांधिलकी जपली असून पुरग्रस्तांसाठी मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भरीव मदत उभी केली आहे. कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी तीन हजार किलो तांदूळ आणि इतर वस्तू एअर इंडियामार्फत केरळकडे रवाना केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, जिल्हा प्रवक्ता स्टीवन क्र ेस्टो, काँग्रेस कार्यकर्ते गिरीष नायर, राधाकृष्णन, बिजू नायर, सीलू जोसेफ, टिटी थॉमस, बिनॉय आॅगस्टीन, नवीन थॉमस आदि उपस्थित होते. बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडीच्या मार्फत या मोहीमेस वसई विरार महानगरपालिका सभापती प्राची कॉलेसो, माजी सभापती प्रविण शेट्टी, नगरसेवक मनिष वर्तक, नगरसेविका ज्योति धोंडेकर, अ‍ॅड. लोरॉय कोलॅसो, अजिल चाको, बिजु नायर, आशिष राऊत, सॅमसन परेरा, गौरव राऊत, सनी मोसेकर यांनी मदत कार्य केले आहे.नौदलाची मदतभाबोळा येथे रविवारी ‘केरळ पुरग्रस्थ मदत मोहीम’ राबविण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी अनेक वस्तू दान केल्या. जमलेले सर्व सामान बसीन केरला समाज या संस्थेकडे सुपुर्त करण्यात आला असून नौदलाद्वारे के रळसाठी रवाना झाला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर