शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचा विकास करणार- विष्णू सवरा

By admin | Updated: June 15, 2016 00:53 IST

नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला.

विक्रमगड : नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला. या वेळी मराठी पत्रकार संघाची पालघर जिल्ह्याच्या विकासाची भूमिका संघटनेचे पदाधिकारी संजीव जोशी यांनी विषद केली,माझे लक्ष पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यावर राहणार असून,पत्रकाराचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊन नव्या पालघर जिल्ह्याला राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सवरा यांनी सागितले.आपल्या सरकारने दीड वर्षाच्या काळात सामान्य नागरिक, शेतकरी,आदिवासी, छोटे व्यवसायीक या सर्वासाठी उत्तम कार्य केले असून केंद्र-आणि राज्य सरकारच्या योजना लोकाभिमुख करण्यावर माझा भर होता. पेसा कायद्या अंतर्गत अनुसूचित क्षेत्रासाठी पाच टक्के निधी देऊन ग्रामीण विकासाला गती देण्यात आली आहे. विकास कामात आचारसंहिता आड येत गेल्याने काम दिसत नाही.त्यात नामांकित शाळांमध्ये २५ हजार विद्यारर्थ्यांना मोफत प्रवेश,जात-पडताळणी आॅनलाइन, कुपोषण निर्मूलनासाठी अमृत आहार योजना,आदिवासी कला-परंपरा साठी आदिवासी हाट योजना, एकलव्य क्रीडा योजना, आदर्श ग्राम योजना, शासकीय आश्रम शाळा बांधकाम विभागासाठी स्वतंत्र कक्ष, विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी ४४० हेक्टर जागा आधिग्रहित करण्यात आली आहे.जिल्ह्यातील परिवहनासाठी रस्त्याचे जाळे, अनेक पुलांची निर्मिती, उधोग क्षेत्रासाठी ५२ कोटी रु. मंजूर,जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी अधिक कार्य अशी त्यांनी कामांची जंत्री सादर केली.मी वसुरी हे गाव दत्तक घेतले असून या बाबतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठी पत्रकार संघाकडून एक गाव दत्तक घेण्यात येणार आहे, आश्रमशाळासाठी स्वतंत्र बांधकाम विभागाची स्थापना केली आहे. सध्या पालघर जिल्यात ५५ कार्यालये नाहीत, पॅटर्न तयार आहे.त्या साठी लवकरात लवकर कर्मचारी भरती होणार आहे, बोईसर येथे २६ एकारात क्रीडा प्रबोधिनी साकारणार आहोत. पालघर जिल्ह्याकडे जाणारे रस्ते चौपदरी करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)कोणती कामे मंजूर, त्यासाठी निधी किती?- पालघर जिल्ह्यासाठी २०१५ -१६ अर्थसंकल्पीय ३८२ कामांसाठी ९७ कोटी मंजूर. ६९९ मंजूर कामासाठी १५६ कोटीच्या वर निधी प्राप्त.- २०१६-१७ मध्ये आदिवासी विकास विभागासाठी ४०८ कामे मंजूर त्या साठी ११५ कोटी निधी प्राप्त, ३४८ कामे मंजूर त्यासाठी ३८ कोटी निधी प्राप्त. - ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत ८५५ कामे मंजूर त्यासाठी ८६ कोटीचा निधी प्राप्त, सा.बां कामासाठी ११२ कामे मंजूर, ५१३ कोटी निधी प्राप्त पालघर जिल्ह्यासाठी एकूण २४२२ कामे मंजूर त्याकरीता ९११ कोटी ९ लाखाचा निधी प्राप्त झाल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आदीवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी सागितले.