शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पाणी असूनही टंचाई, तहानलेली तलासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:25 IST

परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.

- सुरेश काटेतलासरी - परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.तलासरी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाच कोटी रु पयांची योजना मंजूर करून ती तयार करण्यात आली योजना वर्षा पासून तयार असून तलासरी नगर पंचायत व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या समन्वया अभावी पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन न जोडल्यामुळे जनता पाण्यापासून वंचित आहे. निकुंभ यांनी लोकांची गैरसोय लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू न केल्यास १ मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एक महिन्या पूर्वी नगर पंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करून ग्रामीण रु ग्णालयाला नळ कनेक्शन दिले परंतु थोड्याच अवधीमध्ये ती लाईल जागोजागी फुटल्याने पुरवठा बंद झाला. त्यामुळे जोडणीचे काम निकृष्ट झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.फुटलेले पाईप दुरु स्त करण्यात येत असून, नळ कनेक्शनसाठी अर्ज घेऊन कनेक्शन देण्यात येत आहेत.- सागर साळुंखे, मुख्याधिकारी,पाणी पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने नळ कनेक्शन देण्यात विलंब होत आहे.- स्मिता वळवी, नगराध्यक्ष२५ एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त कनेक्शन देण्याचा प्रयत्न आहे.- आर. ए. पाटील,उपअभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारwater scarcityपाणी टंचाईnewsबातम्या