शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

पाणी असूनही टंचाई, तहानलेली तलासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:25 IST

परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.

- सुरेश काटेतलासरी - परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ यांनी तलासरी नगरपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला आहे.तलासरी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाच कोटी रु पयांची योजना मंजूर करून ती तयार करण्यात आली योजना वर्षा पासून तयार असून तलासरी नगर पंचायत व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांच्या समन्वया अभावी पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन न जोडल्यामुळे जनता पाण्यापासून वंचित आहे. निकुंभ यांनी लोकांची गैरसोय लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू न केल्यास १ मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. एक महिन्या पूर्वी नगर पंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करून ग्रामीण रु ग्णालयाला नळ कनेक्शन दिले परंतु थोड्याच अवधीमध्ये ती लाईल जागोजागी फुटल्याने पुरवठा बंद झाला. त्यामुळे जोडणीचे काम निकृष्ट झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.फुटलेले पाईप दुरु स्त करण्यात येत असून, नळ कनेक्शनसाठी अर्ज घेऊन कनेक्शन देण्यात येत आहेत.- सागर साळुंखे, मुख्याधिकारी,पाणी पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने नळ कनेक्शन देण्यात विलंब होत आहे.- स्मिता वळवी, नगराध्यक्ष२५ एप्रिल पर्यंत जास्तीत जास्त कनेक्शन देण्याचा प्रयत्न आहे.- आर. ए. पाटील,उपअभियंता, पाणीपुरवठा

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरारwater scarcityपाणी टंचाईnewsबातम्या