शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मृत्यू झाला आजारपणाने, दोष मात्र प्रकल्पाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:20 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणाºया श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीचा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली.

डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणाºया श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीचा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. शाळेत निवासी शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा नाहक बळी जात असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.तालुक्यातील रायपूर गावच्या गवळीपाडा येथे राहणारी श्रद्धा गवळी ही महाबळेश्वर येथील पाचगणीच्या या शाळेत सातवी इयत्तेत शिक्षण घेत होती. १९ जानेवारी रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर उपचार सुरू असल्याचे शाळेने डहाणू प्रकल्प तसेच पालकांना कळविले होते. त्यानंतर २१ तारखेला तिच्या वडिलांनी शाळेतून तिला घरी आणले. या वेळी तिच्यावर उपचार करणार असल्याचे लिखित हमीपत्र त्यांनी दिल्याचे शाळेने म्हटले आहे. २६ जानेवारीला तिला डहाणूतील कीर्ती रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने घरी घेऊन जात असल्याची माहिती तिच्या काकांनी कळविल्याचे प्रकल्प कार्यालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, ३१ जानेवारीच्या सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, निवासी शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शोषण, आजारपण तसेच आत्महत्या आदि प्रकारातून नाहक बळी जात असल्याच्या घटना समोर येत असल्याचे वांगड यांचे म्हणणे आहे.शाळा अन् प्रकल्पाला दोषतिचा मृत्यू शाळा आणि डहाणू प्रकल्पाच्या बेजबाबदारपणामुळे झाला असून दोषी अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती आदिवासी अस्मिता पालघर या संघटनेचे अध्यक्ष विलास लक्ष्मण वांगड यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Deathमृत्यूVasai Virarवसई विरार