शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमधील कोरोना रुग्णांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:48 IST

रुग्णांना तसेच विलगीकरण कक्षातील संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

- प्रतीक ठाकूरविरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नालासोपारातील कोरोनाबाधितांचे दीड शतक, विरार शहराचे शतक तर वसई शतकाच्या उंबरठ्यावर अशी स्थिती आहे. रुग्णांना तसेच विलगीकरण कक्षातील संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असताना महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सुरक्षारक्षकांना सांगून पालिकेबाहेर काढल्याचा गंभीर आरोप एका नगरसेविकेने केला आहे.नालासोपारा येथील रिद्धिविनायक हॉस्पिटल व विरार येथील म्हाडाच्या विलगीकरण सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रिटा सरवैया यांनी या तक्रारी आयुक्तांच्या कानावर घातल्या. मात्र आयुक्तांनी या तक्रारींना काय आधार आहे, असा प्रश्न केला. खासगी रुग्ण आणि पालिकेने दाखल केलेल्या रुग्णांत भेदभाव होत असल्याचे सरवैया यांनी सांगितले. म्हाडातील विलगीकरण सेंटरमध्येही अशीच अवस्था असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी सरवैया यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सरवैया यांनी केला असता, संतापलेल्या आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना बोलावून सरवैया यांना बाहेर काढण्यास सांगितले. यासंदर्भात आयुक्तांची बाजू घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.वसई-विरार शहरांत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहर ‘रेड झोन’मध्ये आहे. अशा कठीण काळात आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत; त्यांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित होते. म्हाडा येथील विलगीकरण सेंटरमध्ये जेवण-पाणी मिळत नाही. त्यांच्या तक्रारी, म्हणणे ऐकून घेणे हे प्रशासनाचे काम आहे. आयुक्तांनी लोकप्रतिनिधींचा अपमान करणे योग्य नाही. मी या आयुक्तांविरुद्ध तक्रार करणार आहे.- रीटा सरवैया, नगरसेविका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस