शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 18:17 IST

आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

पालघर/बोर्डी:- ना वेळेवर जेवण, ना आरोग्याची तपासणी, ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क फक्त आपापल्या ट्रॉलर्समध्ये ठेवलेल्या फर्स्ट एडच्या डब्यातील औषधांवर जिल्ह्यातील हजारो खलाशी कामगार कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराशी वेरावल येथे सामना करीत आहेत. आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.पालघर जिल्ह्यातून पोरबंदर, वेरावल येथील मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर खलाशी कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमारे 1 हजार 800 कामगारांना 4 एप्रिल रोजी झाई-बोर्डीजवळील नारगोल बंदरात उतरविण्यात आले होते. यापैकी 1122 कामगारांना गुजरात सरकारने तर अन्य 100 ते 150 कामगारांना दमण-सिल्वासा प्रशासनाने स्वीकारले होते.उर्वरित पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोर्डी, चिखला, तलासरी आदी भागातील 700 कामगारांना महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनाला त्यांना स्वीकारण्याचे कुठलेही लेखी आदेश न दिल्याने त्या कामगारांना गुजरात पोलिसांनी जबरदस्तीने पुन्हा पोरबंदर, वेरावलच्या दिशेने पळवून लावले, या कामगारांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे ह्यांच्याकडे आम्हाला जिल्ह्यात प्रवेश द्या, अशी मोबाईलवरून मनधरणी केल्यानंतर ही राज्यशासन, पालकमंत्र्यांकडून कुठलेही आदेश न मिळाल्याने जिल्हाधिकारी हतबल ठरले होते. गुजरात सरकार, चेन्नईचे सरकार आपल्या राज्यातील कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असताना आमचे मायबाप महाराष्ट्र सरकार मात्र आमच्याकडे ढुंकूनही बघत नसल्याची नकारात्मक, उद्रेकाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस