शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

घरपट्टी वाढी विरोधात चौकसभा; गावकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:30 IST

वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत.

वसई : वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत.पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. आरोग्य, औषधोपचाराची सोय नाही. परिवहन सेवा नाही. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही. अनेक पायाभूत सुविधा नाहीत. अशा स्थितीत घरपट्टीचा बोजा सामान्य नागरीकांवर टाकल्याबद्दल लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायिक अशी वाजवी घरपट्टी आकारण करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही घरपट्टी भरणार नाही, असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला अ‍ॅड. जॉर्ज फरगोस, उपाध्यक्ष नंदू महाजन, संघटक जोजेफ वर्गीस, राजू वर्तक यांनीही मार्गदर्शन केले.बहुमताच्या जोरावर जनक्षोभ दाबण्याचा प्रयत्नग्रामपंचायत असताना मुळगावकरांनी अन्यायकारक आकारलेल्या घरपट्टीचे डिमांड रजिस्टर मुंबई हायकोर्टाकडून रद्द करून घेतले होते, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी एका सभेत बोलताना दिली.तरतुदीनुसार वाढीव घरपट्टीबाबत पूर्व सूचना देऊन त्यावर सूचना व हरकती मागून त्यांना रितसर सुनावणी देऊनच वाढीव घरपट्टी नियमित करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, बहुमताच्या जोरावर या प्रक्रीयेला फाटा दिला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार