शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

इंटरसिटी एक्सप्रेसला कनेक्टेड लोकलच्या वेळेत पुन्हा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:59 IST

प्रवासी संतप्त : रेल्वे प्रशासनाने वेळीच सुधारणा न केल्यास आंदोलन

वसई : पश्चिम रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजता निघणाऱ्या इंटरिसटी एक्सप्रेसला कनेक्टेड असलेल्या लोकलची वेळ आणि फलाट सतत बदलले जात असल्याने भार्इंदरपासून नालासोपाºयापर्यंतच्या प्रवाशांना तास ते दीड तास आधीची लोकल पकडून विरारला जावे लागते. विशेषत: महिला प्रवाशांची यामुळे मोठी ओढाताण होते. रेल्वे प्रशासनाच्या या कारभारा विरोधात प्रवासी वर्गात तीव्र संताप आहे. दरम्यान मीरा-भार्इंदर ते नालासोपारा या भागातून मोठ्या संख्येने चाकरमानी पालघर -बोईसर- डहाणू येथे नोकरी धंद्यानिमित्त जात असतात. या सर्वांना बांद्रा येथून निघून बोरिवली, विरार, बोईसर, वापी, वलसाड व सूरतपर्यंत जाणारी इंटरिसटी एक्सप्रेस अगदी सोयीची पडते.

ही इंटरिसटी एक्स्प्रेस विरार फलाट क्र मांक ४ वरून सकाळी ८ वाजता निघते. यासाठी नालासोपाºयावरून ७:४४ ची लोकल इंटरिसटी पकडण्यासाठी योग्य असल्याने बहुतांश प्रवासी ती पकडायचे, पण चार महिन्यांपासून ही लोकल आता विरार यार्डातून सरळ मुंबईसाठी रवाना होऊ लागली. त्यामुळे नालासोपाºयातून ७.४४ ची लोकल पकडणारे प्रवासी ७.३६ ची लोकल पकडू लागले. त्यातच ७.४४ वा. नंतर ७.४७ ची नालासोपाºयात येणारी लोकल आहे. पण ही लोकल सिग्नलला थांबत असल्याने आणि विरार मध्ये फलाट क्रं. १ वर जात असल्याने तेथून ४ नं. फलाटावर येणारी इंटरिसटी पकडणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासी १६ मिनिटे आधीची ७.३६ ची लोकल पकडू लागले. ही लोकल आणि इंटरसटी एक्स्प्रेस याचा मेळ प्रवाशांना बसवेपर्यंत पुन्हा यात बदल झाला.

पुन्हा फलाट व लोकलच्या वेळेत बदल !नालासोपाºयाला ७.३० वाजता येणाºया लोकलची वेळ ७.३२ केली आहे, तर ७:३३ ची ७.३६ केली. ७.३६ ची वेळ ७.२८ वा. केली गेली आणि ७.४७ ची थेट ७.५१ ची केली. याहूनही गंभीर म्हणजे, या आधीची ७.३६ वाजताची लोकल ही विरारमध्ये फलाट क्र .३ वर जायची आणि आता ही लोकल फलाट क्र. २ वर जात आहे.

विरार येथून इंटरिसटी एक्स्प्रेस पकडणाºया प्रवाशांप्रमाणेच ७.४० वा.ची शटल पकडणाºया शेकडो प्रवाशांचेही खूप हाल होतात.ते प्रवासी नालासोपाºयावरून ७.२४ ची लोकल पकडायचे. ती आता यार्डातून मुंबईसाठी रवाना केली जाते आहे, त्यामुळे शटल पकडण्यासाठी प्रवाशांना नालासोपारातून ७.१९ वाजताची लोकल कुठल्याही परिस्थितीत पकडावीच लागते.

टॅग्स :railwayरेल्वे