शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

वसईमध्ये कॅन्सर चिकित्सा शिबीर

By admin | Updated: October 6, 2016 02:19 IST

प्रदूषण, धूम्रपान, गुटखा, अतिमद्यपान, लठ्ठपणा, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन, आदी कॅन्सर बाधा होण्याची शक्यता असलेली काही कारणे आहेत.

वसई : प्रदूषण, धूम्रपान, गुटखा, अतिमद्यपान, लठ्ठपणा, तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन, आदी कॅन्सर बाधा होण्याची शक्यता असलेली काही कारणे आहेत. प्राथमिक टप्प्यावर कॅन्सर कळत नाही. म्हणून प्रतिबंधन हाच त्यावर खरा उपाय आहे. तसेच तपासणीत वेहीच निष्पन्न झाल्यास उपचार करता येतो. असे कॅम्प भरवणे साधे काम नाही. पण निर्भय जनमंचने १०० कॅम्प भरवले याचे कौतुक आहे, असे प्रतिपादन पालघर येथील सुप्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ आणि पुरोगामी विचारांचे डॉ.विलास पोसम यांनी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, नंदाखाल येथे निर्भय जनमंचच्या १०० व्या कॅन्सर चिकित्सा शिबीराच्या उदघाटन सोहळ्यात केले. अध्यक्षस्थानी १९९० च्या पहिल्या कॅम्पच्या उदघाटक सि.ओल्गा परेरा होत्या.इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सौजन्याने निर्भय जनमंचने आतापर्यंत १०० कॅन्सर चिकित्सा शिबिरे भरवली. त्यात सुमारे ९ हजार स्त्री-पुरुषांची तपासणी झाली. त्यात अनेक संशयित केसेस सापडल्या. त्यांना त्वरीत उपचार मिळाल्याने या सर्वाना वाचवता आले. आता स्त्रीयांची मॅमोग्राफी, पॅपस्मियर, संपूर्ण शरीराची तपासणी, स्त्री-पुरुषांची नाक-कान-घसा तपासणी, एक्स-रे, ल्युकेमियाची रक्तचाचणी, पुरुषांचीअंतर्गत तपासणी अशा विविध तपासण्या या शिबीरात करण्यात येतात. नंदाखाल येथील कार्मेल कॉन्व्हेट हायस्कूलच्या प्राचार्या सि.सुषमा यांनी शाळेचे आवार आणि तळमजल्यावरील सर्व वर्ग यासाठी उपलब्ध करुन दिले होते. या शिबीरात सामवेदी ब्राह्मण समाजाच्या ११८ स्त्री-पुरुषांची तपासणी करण्यात आली. याआधी वाघोली, कोफराड येथेही त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)