शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शिक्षक वेतन व निवड श्रेणीची अट रद्द करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:08 IST

तलासरी : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी वरिष्ठ आणि निवड श्रेणी वादाच्या भोव-यात सापडली आहे.

सुरेश काटे तलासरी : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणारी वरिष्ठ आणि निवड श्रेणी वादाच्या भोव-यात सापडली आहे. शालेय शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबरला शिक्षकांच्या या श्रेणीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांत तीव्र नाराजी आहे. या निर्णयातील चौथी अट रद्द करून न्याय द्यावा अशी विनंती शिक्षक सहकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी केली आहे. शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवड वेतनश्रेणी दिली जाते. ती सरसकट मिळत असे. पण नव्या निर्णयानुसार आता शिक्षकांना ती मिळविण्यासाठी त्यांची शाळा प्रगत असणे व शाळा सिद्धिमध्ये शाळेला अ दर्जा मिळालेला असणे तसेच माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत ९ वी व १० वी चा निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक असणे बंधनकारक केले आहे. या बाबी समाज, संस्था, पालक, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांशी संबंधित असतांना ्रशिक्षणाशी संबंधित शाळेतील शिक्षकांना जबाबदार धरून त्यांना हक्काच्या या लाभापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. शासन सेवेतील २००५ नंतरच्या शिक्षकांना सरकारने जुनी पेंन्शन योजना नाकारली आहे. या निर्णयामुळे अनेक नवीन शिक्षकांचा वेतनश्रेणीचा हक्क हिरावला जाणार आहे. वास्तविक पाहता शाळा प्रगत करणे ही सांघिक कामगिरी असतांनाही त्याचा संबंध शिक्षकांच्या वेतन श्रेणीसाठी संबंध जोडणे चुकीचे आहे. म्हणून त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक