शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बोंद्रेपाडावासीयांना प्यावे लागते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:57 IST

खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.

शेणवा : खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.मात्र, यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. पाण्यासारखी मूलभूत सेवा पुरवणे हे ग्रामपंचायतीचे आद्यकर्तव्य असतानाही ग्रा.पं. पदाधिकारी ही सेवा पुरवण्यास असमर्थ ठरल्याने ग्रा.पं.विरुद्ध ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार करून प्रशासक नेमण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने फक्त दूषित पाणी उरले आहे. दूषित पाणी भरावे लागत असल्याने गृहिणी त्रस्त आहेत. पंचायत समिती सदस्य रसाळ यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला, परंतु ग्रामपंचायतीने तो ठरावही दिला नसल्याने ग्रामस्थांमध्ये खंत आहे.>बोंद्रेपाडा नळयोजनेचा प्रस्ताव दिला असेल, पण मंजूर झाला नाही तर काम कसे सुरू करणार. काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिक, प्रशासकीय मान्यता लागते. - राजेश विशे, जि.प., पाणीपुरवठा समिती सदस्य>खराडे-बोंद्रेपाडा योजना राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.- आर.एम. आडे, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती शहापूर