शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बोंद्रेपाडावासीयांना प्यावे लागते दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:57 IST

खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.

शेणवा : खराडे ग्रुपग्रामपंचायतीअंतर्गत बोंद्रेपाडा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेली एकमेव विहीर अखेर आटल्याने तळाशी असलेले दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते आहे.मात्र, यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. पाण्यासारखी मूलभूत सेवा पुरवणे हे ग्रामपंचायतीचे आद्यकर्तव्य असतानाही ग्रा.पं. पदाधिकारी ही सेवा पुरवण्यास असमर्थ ठरल्याने ग्रा.पं.विरुद्ध ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार करून प्रशासक नेमण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने फक्त दूषित पाणी उरले आहे. दूषित पाणी भरावे लागत असल्याने गृहिणी त्रस्त आहेत. पंचायत समिती सदस्य रसाळ यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला, परंतु ग्रामपंचायतीने तो ठरावही दिला नसल्याने ग्रामस्थांमध्ये खंत आहे.>बोंद्रेपाडा नळयोजनेचा प्रस्ताव दिला असेल, पण मंजूर झाला नाही तर काम कसे सुरू करणार. काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिक, प्रशासकीय मान्यता लागते. - राजेश विशे, जि.प., पाणीपुरवठा समिती सदस्य>खराडे-बोंद्रेपाडा योजना राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मांतर्गत नळपाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.- आर.एम. आडे, कार्यकारी अभियंता, पंचायत समिती शहापूर