शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे - वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:21 IST

महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले

वाडा : महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राज्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी वाडा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.भाजप सरकारने शेतीसाठी जलयुक्त शिवार सारखी चांगली योजना राबवल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन सिंचनाखाली आल्याने ही योजना शेतकºयांसाठी वरदान ठरल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्याच बरोबर १९७२ साली आलेल्या दुष्काळापेक्षाही २०१४ चा दुष्काळ मोठा होता. मात्र, या दुष्काळातही सरकारने विवीध योजनाच्या माध्यमातून शेतकºयांना दिलासा दिला. त्यामुळे हे सरकारच यश असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी मागितलेली कर्ज माफी केली नसून भाजप सरकारने कर्ज मुक्ती केल्याने खºया अर्थाने सरकारने शेतकºयाचे हित केल्याने शेतकºयांना समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यंतरीच्या काळात कोळशाची कमतरता असल्याने चार दिवस विजेची कमतरता आली असल्याने त्यांनी दिलिगरी व्यक्त करून यापुढे असा प्रश्न पुन्हा भेडसावणार नसल्याचे यावेळी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपा