शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे - वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:21 IST

महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले

वाडा : महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राज्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी वाडा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.भाजप सरकारने शेतीसाठी जलयुक्त शिवार सारखी चांगली योजना राबवल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन सिंचनाखाली आल्याने ही योजना शेतकºयांसाठी वरदान ठरल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्याच बरोबर १९७२ साली आलेल्या दुष्काळापेक्षाही २०१४ चा दुष्काळ मोठा होता. मात्र, या दुष्काळातही सरकारने विवीध योजनाच्या माध्यमातून शेतकºयांना दिलासा दिला. त्यामुळे हे सरकारच यश असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी मागितलेली कर्ज माफी केली नसून भाजप सरकारने कर्ज मुक्ती केल्याने खºया अर्थाने सरकारने शेतकºयाचे हित केल्याने शेतकºयांना समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यंतरीच्या काळात कोळशाची कमतरता असल्याने चार दिवस विजेची कमतरता आली असल्याने त्यांनी दिलिगरी व्यक्त करून यापुढे असा प्रश्न पुन्हा भेडसावणार नसल्याचे यावेळी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपा