शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे - वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:21 IST

महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले

वाडा : महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले. राज्यात सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी वाडा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.भाजप सरकारने शेतीसाठी जलयुक्त शिवार सारखी चांगली योजना राबवल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणात शेतजमीन सिंचनाखाली आल्याने ही योजना शेतकºयांसाठी वरदान ठरल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. त्याच बरोबर १९७२ साली आलेल्या दुष्काळापेक्षाही २०१४ चा दुष्काळ मोठा होता. मात्र, या दुष्काळातही सरकारने विवीध योजनाच्या माध्यमातून शेतकºयांना दिलासा दिला. त्यामुळे हे सरकारच यश असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी मागितलेली कर्ज माफी केली नसून भाजप सरकारने कर्ज मुक्ती केल्याने खºया अर्थाने सरकारने शेतकºयाचे हित केल्याने शेतकºयांना समाधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मध्यंतरीच्या काळात कोळशाची कमतरता असल्याने चार दिवस विजेची कमतरता आली असल्याने त्यांनी दिलिगरी व्यक्त करून यापुढे असा प्रश्न पुन्हा भेडसावणार नसल्याचे यावेळी सांगितले.

 

टॅग्स :BJPभाजपा